शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

‘आधार’वरून घूमजाव; पूर्ण पाठिंब्याची घोषणा

By admin | Updated: October 27, 2014 01:47 IST

भौगोलिक आणि बायोमेट्रिक माहितीवर आधारित असल्यामुळे आधारमुळे फसवणूक आणि तत्सम कारवाया संपुष्टात आणण्यास मदत मिळेल, असे या पत्रात म्हटले आहे़

नवी दिल्ली : काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारच्या कार्यकाळात भारतीय विशिष्ट ओळख क्रमांक (यूआयडीएआय) अर्थात आधार क्रमांकाच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्रालयाने आता या मतावरून घूमजाव करीत, आधारला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे़ या योजनेच्या माध्यमातून केव्हाही, कुठेही, कुठल्याही प्रकारे लाभार्थ्याची सार्वभौम ओळख पटविण्यास मदत मिळेल, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे़गृहमंत्रालयाने या संदर्भात सर्व राज्यांना पत्र लिहिले आहे़ आधार क्रमांक केवळ एका व्यक्तीस दिला जातो़ यामुळे ओळख पटविण्यास मदत मिळेल़ उपेक्षित आणि गरजू लोकांना बँकिंगसारख्या सेवांपर्यंत पोहोचण्यास आधारमुळे मदत होते़ भौगोलिक आणि बायोमेट्रिक माहितीवर आधारित असल्यामुळे आधारमुळे फसवणूक आणि तत्सम कारवाया संपुष्टात आणण्यास मदत मिळेल, असे या पत्रात म्हटले आहे़गृहमंत्रालयाची ही भूमिका आधीपेक्षा पूर्णत: विसंगत आहे़ तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि पी़ चिदंबरम यांच्या कार्यकाळात, गृहमंत्रालयाने आधार ओळखपत्राच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)