शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’वरून घूमजाव; पूर्ण पाठिंब्याची घोषणा

By admin | Updated: October 27, 2014 01:47 IST

भौगोलिक आणि बायोमेट्रिक माहितीवर आधारित असल्यामुळे आधारमुळे फसवणूक आणि तत्सम कारवाया संपुष्टात आणण्यास मदत मिळेल, असे या पत्रात म्हटले आहे़

नवी दिल्ली : काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारच्या कार्यकाळात भारतीय विशिष्ट ओळख क्रमांक (यूआयडीएआय) अर्थात आधार क्रमांकाच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्रालयाने आता या मतावरून घूमजाव करीत, आधारला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे़ या योजनेच्या माध्यमातून केव्हाही, कुठेही, कुठल्याही प्रकारे लाभार्थ्याची सार्वभौम ओळख पटविण्यास मदत मिळेल, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे़गृहमंत्रालयाने या संदर्भात सर्व राज्यांना पत्र लिहिले आहे़ आधार क्रमांक केवळ एका व्यक्तीस दिला जातो़ यामुळे ओळख पटविण्यास मदत मिळेल़ उपेक्षित आणि गरजू लोकांना बँकिंगसारख्या सेवांपर्यंत पोहोचण्यास आधारमुळे मदत होते़ भौगोलिक आणि बायोमेट्रिक माहितीवर आधारित असल्यामुळे आधारमुळे फसवणूक आणि तत्सम कारवाया संपुष्टात आणण्यास मदत मिळेल, असे या पत्रात म्हटले आहे़गृहमंत्रालयाची ही भूमिका आधीपेक्षा पूर्णत: विसंगत आहे़ तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि पी़ चिदंबरम यांच्या कार्यकाळात, गृहमंत्रालयाने आधार ओळखपत्राच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)