शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

आवर्तन प्रश्नी नेवाशात मोर्चा--- जोड

By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST

या दुष्काळामुळे शेतमालाचे होणारे प्रचंड प्रमाणातील नुकसान पुढील १० ते १५ वर्षातही भरून निघणार नाही. शेतकर्‍यांच्या धरणातील हक्काच्या पाण्यासाठी तालुक्यातील जनतेला बरोबर घेऊन मोठा लढा द्यावा लागेल असेही गडाख यांनी यावेळी स्पष्ट केले.

या दुष्काळामुळे शेतमालाचे होणारे प्रचंड प्रमाणातील नुकसान पुढील १० ते १५ वर्षातही भरून निघणार नाही. शेतकर्‍यांच्या धरणातील हक्काच्या पाण्यासाठी तालुक्यातील जनतेला बरोबर घेऊन मोठा लढा द्यावा लागेल असेही गडाख यांनी यावेळी स्पष्ट केले.
अध्यक्षपदावरून बोलताना यशवंतराव गडाख म्हणाले, दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीत जिल्ह्यातील कुकडी धरणातून पाणी सुटले, भंडारदरा धरणातून पाणी सुटले व मुळा धरण निम्मे भरलेले असताना धरणातून पाणी सुटलेच पाहिजे. त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागणार आहे. शेतीसाठी, पिण्यासाठी पाणी मिळवणे तसेच जनावरांच्या छावण्या चालू झाल्या पाहिजे. या प्रमुख मागण्या हाती घ्याव्या लागणार आहेत. गेली दोन वर्षे शंकररावांनी तालुक्याला दुष्काळ जाणवू दिला नाही. त्यासाठी त्यांच्यात धाडस होते, त्यांच्या शब्दात वजन होते. मात्र आजच्या लोकप्रतिनिधींचे कुणी त्यांच्याच सरकारमध्ये ऐकते की नाही असा प्रश्न तालुक्यातील जनतेला व मला पडला आहे.
मेळाव्यास तालुक्यातील शेतकरी, बाजार समितीचे मतदार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यानंतर नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीमधून नेवासा तहसीलपर्यंत पायी मोर्चाने जावून शंकरराव गडाख, पांडुरंग अभंग, विठ्ठलराव लंघे यांचेसह कार्यकर्त्यांनी मुळा धरणातून पाणी सोडावे, बंधारे भरून द्यावे, मुळा नदीला पाणी सोडावे, तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करून पूर्ण दाबाने आठ तास वीज पुरवठा करावा, जनावरांच्या छावण्या त्वरित सुरू कराव्यात, शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार हेमलता बडे यांना देण्यात आले. तर यावेळी मुळा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता झावरे यांनी शासन निर्णय आतापर्यंत झालेला नाही. निर्णय होताच मुळा धरणातून पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन दिले. शासन निर्णय नसताना पाणी सुटल्याचे जाहीर करणार्‍या लोकप्रतिनिधींचा मोर्चात सामील झालेल्या शेतकर्‍यांनी जाहीर निषेध केला.