शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
3
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
4
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
5
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
6
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
7
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
8
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
9
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
10
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
11
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
12
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
13
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
14
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
15
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
16
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
17
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
18
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
19
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
20
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश; पाकिस्तानला लागणार मिरची..!

‘ट्रिपल तलाक’चा निकाल राखीव

By admin | Updated: May 19, 2017 01:55 IST

उन्हाळी सुट्टी असूनही सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने घेतलेली ‘ट्रिपल तलाक’वरील सहा दिवसांची विशेष सुनावणी संपली असून न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवला आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उन्हाळी सुट्टी असूनही सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने घेतलेली ‘ट्रिपल तलाक’वरील सहा दिवसांची विशेष सुनावणी संपली असून न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवला आहे. सरन्यायाधीश जे. एस. केहर यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने ट्रिपल तलाकवर सुनावणी केली. यात केंद्र सरकार, आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, आॅल इंडिया मुस्लिम वूमेन पर्सनल लॉ बोर्ड यांनी आपली बाजू मांडली. दरम्यान, न्यायालयाने मुस्लिम संघटनांना विचारले की, ट्रिपल तलाक हा श्रद्धेचा विषय असू शकतो का? जर ते म्हणत असतील की, हा पितृसत्ताक, धर्मशास्त्रानुसार चुकीचा आहे. या घटनापीठात न्या. कुरियन जोसेफ, न्या. आर. एफ. नरीमन, न्या. यू. यू. ललित व न्या. अब्दुल नजीर यांचा सहभाग होता. ११ मे रोजी या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. यातील सदस्य हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, पारसी समुदायाचे होते. न्यायालयाने स्पष्ट केले होते की, ते याची चौकशी करणार आहेत की, मुस्लिमांमधील प्रचलित प्रथा धर्माशी संबंधित मौलिक अधिकार आहे का? तसेच सध्या बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला या मुद्यांवर विचार करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर नंतर विचार करण्यात येणार आहे. न्यायालयाने चिकित्सा करू नये -खुर्शिदन्यायालयाने म्हटले आहे की, खुर्शिद म्हणतात, हे पाप आहे. पापी प्रथा श्रद्धेचा विषय असू शकतो का? ट्रिपल तलाक १४०० वर्षांपासून चालू आहे. याचे उत्तर आहे, होय. तो पूर्ण जगात सुरू आहे का?. याचे उत्तर आहे, नाही. व्यवस्था स्वत:च सांगत आहे की, हा प्रकार चुकीचा आहे. खुर्शिद यांचे असे म्हणणे होते की, न्यायालयाने याची चिकित्सा करू नये.