शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

‘रिमोट कन्ट्रोल’मुळे देशाचे नुकसान झाले!

By admin | Updated: April 9, 2016 01:01 IST

‘बॅकसिट ड्रायव्हिंग’ आणि ‘रिमोट कन्ट्रोल’मुळे देशाचे अपरिमित नुकसान झाले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी काँग्रेसवर हल्लाबोल केला

राहा (आसाम) : ‘बॅकसिट ड्रायव्हिंग’ आणि ‘रिमोट कन्ट्रोल’मुळे देशाचे अपरिमित नुकसान झाले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी काँग्रेसवर हल्लाबोल केला. राज्यात अस्थिर सरकार स्थापन होऊ देऊ नका, असा इशारा त्यांनी आसामच्या जनतेला दिला.राहा येथे निवडणूक प्रचार सभेत मोदी बोलत होते. राज्यात स्पष्ट बहुमताने भाजपाप्रणीत आघाडी सरकार निवडून द्या आणि आसाममध्ये राजकीय अस्थिरता निर्माण करू पाहणाऱ्या व विकासाचा मार्ग अवरुद्ध करणाऱ्या श्क्तींचा पाडाव करा, असे आवाहन त्यांनी केले. ‘आपले सरकार बोलण्याऐवजी कृती करीत होते,’ या डॉ. मनमोहनसिंग यांच्या विधानाचा समाचार घेताना मोदी म्हणाले, ‘ते खरेच बोलले. त्यांच्या काळातील घोटाळे आता बोलू लागले आहेत. वाचेपेक्षा काम बोलत असते, असे मनमोहनसिंग म्हणतात. हे खरे आहे. पाप बोलते. आता सर्व काही उघड होत आहे. त्यामुळे सर्व घाबरले आहेत. कामाख्य मंदिरात प्रार्थनापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचाराला जाण्यापूर्वी शुक्रवारी गुवाहाटीच्या निलांचल पर्वतावरील कामाख्य देवीच्या मंदिरात पूजाअर्चा केली.