शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

बेरोजगारीवरून राज्यसभेत खडाजंगी

By admin | Updated: July 30, 2016 01:52 IST

देशात कोट्यवधी तरूण आज बेरोजगारीचा सामना करीत आहेत. प्रतिवर्षी २ कोटी लोकांना रोजगार मिळेल, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले होते त्याचे काय झाले? रोजगाराची

नवी दिल्ली : देशात कोट्यवधी तरूण आज बेरोजगारीचा सामना करीत आहेत. प्रतिवर्षी २ कोटी लोकांना रोजगार मिळेल, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले होते त्याचे काय झाले? रोजगाराची संधी मिळत नसल्याने देशातला तरूण वर्ग आज निराश व हताश आहे. राज्यसभेत शून्यप्रहरात जद (यु)चे नेते शरद यादव यांनी हा विषय उपस्थित करताच सत्ताधारी व विरोधकांमधे खडाजंगी झाली. आसनासमोर घोषणाबाजी केल्याने सभागृहाचे कामकाज काही काळ तहकूब केले.आपल्या मुद्याचे स्पष्टीकरण करतांना शरद यादव म्हणाले, भारतात इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्यांना चटकन रोजगाराची संधी मिळते मात्र भारतीय भाषांमधे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो. त्यांची स्थिती अत्यंत हलाखीची आहे. संघटीत क्षेत्रात २0११ साली ९ लाख लोकांना रोजगार मिळत होता आता ती संख्या ३ लाखांवर आली आहे. दिवसेंदिवस नोकऱ्यांची संख्या कमी होत असल्याने देशात स्फोटक परिस्थिती आहे. काँग्रेसचे आनंद शर्मा आणि माकपचे सिताराम येचुरींनी देखील बेरोजगारीच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, रोजगार मिळण्यासाठी १00 योग्य उमेदवारांंपैकी फक्त १ व्यक्तिला रोजगार मिळतो ही आजची स्थिती आहे. तरूण पिढीच्या हताश मन:स्थितीचे हेच प्रमुुख कारण आहे. संसदीय कार्य राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी त्यावर म्हणाले, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशात विकास आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)