शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

तामिळनाडूत पावसाचा कहर

By admin | Updated: November 17, 2015 03:36 IST

ईशान्य मान्सूनच्या प्रभावामुळे तामिळनाडूत गेल्या बुधवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडाला असून, त्यात किमान ७१ जणांचा बळी गेला आहे. राज्याच्या

चेन्नई : ईशान्य मान्सूनच्या प्रभावामुळे तामिळनाडूत गेल्या बुधवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडाला असून, त्यात किमान ७१ जणांचा बळी गेला आहे. राज्याच्या अनेक भागांतील जनजीवन पुरते विस्कळीत झाले असून, जलमय झालेल्या चेन्नईला तर इटलीतील व्हेनिस शहराचे रूप मिळाले आहे. राज्यातील अनेक जिल्हे जलमय झाले असतानाच हा पाऊस पुढील काही तास थांबणार नाही, हा अंदाज लक्षात घेता पूरसदृश स्थितीचा धोका निर्माण झाला आहे. पुन्हा पावसाचा अंदाजचेन्नईत गेल्या २४ तासांत २५६ मिलिमीटर पाऊस झाला. येत्या तीन दिवसांत तामिळनाडूत आणखी जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पुड्डूचेरी आणि आंध्र प्रदेशातही जोरदार पावसाची शक्यता आहे.मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी ४ लाखपूर व भिंत कोसळण्याच्या घटनांमध्ये झालेल्या मृतांच्या संख्येत आणखी १२ जणांच्या मृत्यूने भर पडली आहे. या कहरानंतर मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावत, स्थितीचा आढावा घेतला. शिवाय मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदतही जाहीर केली.