शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

तामिळनाडूत पावसाचा कहर

By admin | Updated: November 17, 2015 03:36 IST

ईशान्य मान्सूनच्या प्रभावामुळे तामिळनाडूत गेल्या बुधवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडाला असून, त्यात किमान ७१ जणांचा बळी गेला आहे. राज्याच्या

चेन्नई : ईशान्य मान्सूनच्या प्रभावामुळे तामिळनाडूत गेल्या बुधवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडाला असून, त्यात किमान ७१ जणांचा बळी गेला आहे. राज्याच्या अनेक भागांतील जनजीवन पुरते विस्कळीत झाले असून, जलमय झालेल्या चेन्नईला तर इटलीतील व्हेनिस शहराचे रूप मिळाले आहे. राज्यातील अनेक जिल्हे जलमय झाले असतानाच हा पाऊस पुढील काही तास थांबणार नाही, हा अंदाज लक्षात घेता पूरसदृश स्थितीचा धोका निर्माण झाला आहे. पुन्हा पावसाचा अंदाजचेन्नईत गेल्या २४ तासांत २५६ मिलिमीटर पाऊस झाला. येत्या तीन दिवसांत तामिळनाडूत आणखी जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पुड्डूचेरी आणि आंध्र प्रदेशातही जोरदार पावसाची शक्यता आहे.मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी ४ लाखपूर व भिंत कोसळण्याच्या घटनांमध्ये झालेल्या मृतांच्या संख्येत आणखी १२ जणांच्या मृत्यूने भर पडली आहे. या कहरानंतर मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावत, स्थितीचा आढावा घेतला. शिवाय मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदतही जाहीर केली.