शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

रेल्वेनं टाकली कात, अनेक नियमांत सुधारणा

By admin | Updated: June 1, 2016 18:20 IST

भारतीय रेल्वेनं कात टाकली असून, आधीच्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 1- भारतीय रेल्वेनं कात टाकली असून, आधीच्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत. या बदललेल्या नियमांचा लाखो लोकांना फायदा होणार आहे. 1 जूनपासून म्हणजेच आजपासून हे नियम लागू होणार आहेत. विशेष म्हणजे रेल्वेनं तात्काळ तिकीट आणि कन्फर्म तिकिटांच्या परताव्याचे नियम शिथिल केले आहेत.
प्रवाशांना आता तात्काळ तिकीट रद्द केल्यास 50 टक्के परतावा मिळणार आहे. तात्काळ तिकीट बुक करण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. एसी कोचची तात्काळ तिकीट बुक करण्याची खिडकी सकाळी 10 आणि 11 वाजताच्या दरम्यान उघडणार आहे. तर स्लीपर कोचची तिकीट बुक करण्याची खिडकी सकाळी 11 ते रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. सुविधा ट्रेनसाठी 1 जूनपासून प्रतीक्षा यादीही लावण्यात येणार नाही आहे. कन्फर्म तिकीट आणि आरएसी म्हणजे रिझर्व्हेशन अगेन कॅन्सल तिकीट असलेल्या प्रवाशांचीच फक्त कोचमध्ये व्यवस्था होणार आहे.
राजधानी आणि शताब्दी या ट्रेनचे डबेही वाढवण्यात येणार आहेत. शताब्दीचे तिकीट कागद विरहित करण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. शताब्दीसाठी मोबाईल तिकीट ग्राह्य धरले जाणार आहे. बदललेल्या नियमांमुळे आता रेल्वेमध्ये विविध भाषांमध्ये तिकीट बुक करता येणार आहे. तिकीट रद्द केल्यास एअर कंडिशन टू टीअर 100, एअर कंडिशन थ्री टीअर एकॉनॉमी 90 आणि स्लीपर क्लासची तिकीट रद्द केल्यास 60 रुपये द्यावे लागणार आहेत.