शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

रेल्वे स्थानकात मिळणार स्वस्तामध्ये शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:49 IST

भारतीय रेल्वेची ‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन’ (आयआरसीटीसी) ही कंपनी येत्या वर्षभरात देशभरातील ४५० रेल्वे स्थानकांमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय रेल्वेची ‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन’ (आयआरसीटीसी) ही कंपनी येत्या वर्षभरात देशभरातील ४५० रेल्वे स्थानकांमध्ये स्वस्तात शुद्ध पाणी विकण्याची ११०० यंत्रे सुरु करणार आहे. येथे एक रुपयाला एक ग्लास पाणी मिळेल. सध्या ३४५ रेल्वे स्थानकांवर अशी पाणी विकण्याची १,१०६ यंत्रे आहेत. नव्या स्टॉल्समुळे प्रवाशांना दिवसाचे २४ तास शुद्ध पाणी मिळेल व सुमारे दोन हजार नवे रोजगारही उपलब्ध होतील. या यंत्राव्दारे एक रुपयात ३०० मिली पाणी मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, या माध्यमातून स्वस्तात पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. स्वस्तात स्वच्छ पाणी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने २०१५ मध्ये यंत्रातून पाणी देण्याची योजना सुरु करण्यात आली. यात रिव्हर्स ओसमोसिस (आरओ) पद्धतीने शुद्ध पाणी मिळते. ही यंत्रे स्वयंचलित आहेत.