शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

खनिज तेलाचे भाव तीन वर्षे पडलेले राहतिल - मुकेश अंबानी

By admin | Updated: February 22, 2016 15:24 IST

खनिज तेलाच्या किमती जागतिक बाजारात किमान तीन वर्षे घसरलेल्या राहतिल असा अंदाज मुकेश अंबानी यांनी वर्तवला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - खनिज तेलाच्या किमती जागतिक बाजारात किमान तीन वर्षे घसरलेल्या राहतिल असा अंदाज मुकेश अंबानी यांनी वर्तवला आहे. अंबानी हे जगातला सगळ्यात मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आहेत. बराच काळ तेलाच्या किमती घसरलेल्या आहेत, आणि अशी स्थिती जगानं प्रथमच अनुभवली असल्याचं अंबानी यांनी सीएनएनच्या रफिक झकेरिया यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
याआधीही अनेकवेळा तेलाच्या किमतीत चढउतार झाले आहेत, परंतु केवळ पुरवठा वाढला म्हणून महिनोनमहिने तेलाचे भाव घसरले असं कधी झालं नाही असं अंबानी म्हणाले. अमेरिकेमध्ये या क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान उदयाला आलं आणि प्रचंड प्रमाणात तेलउत्पादन झाल्यामुळेही ही परिस्थिती आल्याचं त्यांनी सांगितलं.
अमेरिकेचं तेल उत्पादन प्रतिदिन एक दशलक्ष डॉलर्सपेक्षा कमी होतं, जे आता वाढून तब्बल नऊ दशलक्ष डॉलर्स प्रतिदिन झाल्याचं अंबानी म्हणाले.
त्यामुळे तेलाचं उत्पादन किती असावं यावर ओपेक देशांचं नियंत्रण राहिलं नसल्याकडे अंबानी यांनी लक्ष वेधलं आहे. 
हा खनिज तेलाच्या घसरलेल्या भावांचा काळ किती लांबेल असं विचारला असता, तीन ते पाच वर्षे असं उत्तर त्यांनी दिलं, परंतु लगेचच, मी नेहमीच चुकीचा अंदाज सांगतो असं सांगत माझ्या मतावर विसंबून राहू नका असा सल्लाही त्यांनी दिला. 
अर्थात, ही परिस्थिती भारताच्या पथ्यावर पडणारी असल्याचे अंबानी म्हणाले, भारत हा जगातला सगळ्यात मोठ्या तेल आयातदार देशांपैकी एक आहे. जे देश मोठ्या प्रमाणावर तेल आयात करतात, त्यांचं विदेशी चलन कमी दरांमुळे वाचत आहे. यामुळे वित्तीय तूट कमी होण्यास तसेच उत्पन्न वाढण्यास सहाय्य होईल असं अंबानी म्हणाले.