शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
3
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
8
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
9
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
10
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
11
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
12
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
13
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
14
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
15
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
16
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
17
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
18
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
20
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!

राज्यघटनेचे पावित्र्य राखा : राष्ट्रपती

By admin | Updated: February 10, 2016 02:14 IST

राज्यघटनेचे पावित्र्य राखा, असे आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंगळवारी राज्यपालांच्या दोनदिवसीय परिषदेचे उद्घाटन करताना केले. अरुणाचलमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यावरून

नवी दिल्ली : राज्यघटनेचे पावित्र्य राखा, असे आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंगळवारी राज्यपालांच्या दोनदिवसीय परिषदेचे उद्घाटन करताना केले. अरुणाचलमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यावरून राज्यपालांच्या भूमिकेचा मुद्दा वादाच्या केंद्रस्थानी आला असताना मुखर्जी यांच्या आवाहनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.घटनात्मक पदांवरील व्यक्तींनी राज्यघटनेने घालून दिलेल्या तत्त्वांना बांधील राहणे आवश्यक आहे. राज्यघटनेत लोकांच्या आकांक्षा प्रतिबिंबित होत असून त्याची पूर्तता करण्यासाठी सर्वसमावेशक असे मार्गही दाखविले आहेत. घटनात्मक पदांवर असलेल्या सर्वांना राज्यघटनेचे प्रावित्र्य राखणे अपरिहार्य ठरते, असे ते राष्ट्रपती भवनात आयोजित राज्यपालांच्या परिषदेला संबोधित करताना म्हणाले. राज्यपाल जे.पी. राजखोवा यांनी अरुणाचलमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेल्याच्या पार्श्वभूमीकडे त्यांनी अप्रत्यक्षरीत्या अंगुलीनिर्देश केल्याचे मानले जाते. आंतरराष्ट्रीय मुद्दे चर्चेतून सोडविण्याचे प्रयत्न कायम ठेवावे लागतील, असेही ते म्हणाले. या परिषदेला २३ राज्यपाल आणि नायब राज्यपाल उपस्थित होते.दुष्काळाकडे वेधले लक्ष...लागोपाठ दोन वर्षे अपुऱ्या पावसामुळे देशाला दुष्काळाचा फटका बसला आहे. कोरड्या दुष्काळाचा परिणाम कृषी उत्पादन घटण्यात होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना पिकांची जोखीम उचलता यावी यासाठी नुकतीच प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. अशा प्रयत्नांतून शेतकऱ्यांना दिलासा देण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे. वातावरणाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी कृषी संशोधन संस्थांनी धान्य आणि अन्य पिकांचे दुष्काळात तग धरू शकणारे वाण विकसित करायला हवे, असेही राष्ट्रपती म्हणाले.