शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

मोदींना सत्ता देणारी जनता २ वर्षांतच निराश

By admin | Updated: March 3, 2016 03:32 IST

देशाच्या सीमांचे संरक्षण,काळा पैसा बाळगणाऱ्यांवर कारवाई, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव वा वर्षाकाठी २ कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन देणारे मोदी सरकार तमाम आघाड्यांवर अपयशी ठरले आहे.

नवी दिल्ली : देशाच्या सीमांचे संरक्षण,काळा पैसा बाळगणाऱ्यांवर कारवाई, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव वा वर्षाकाठी २ कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन देणारे मोदी सरकार तमाम आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. जनतेने मोठ्या अपेक्षेने २८२ उमेदवार विजयी करून, भाजपच्या हाती सत्ता दिली. मात्र अवघ्या २ वर्षात धार्मिक ध्रुवीकरणाचा विद्वेष पसरवून जनतेला सरकारने निराश केले आहे. सरकारवर केवळ टीका करण्यासाठी हे मुद्दे आपण बोलत नसून या विषयांबाबत पंतप्रधानांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलतांना केले. त्यांचे पूर्ण भाषण पंतप्रधान मोदींनी शांतपणे ऐकले. आपल्या भाषणात आझाद यांनी अभिभाषणातील त्रुटींचा उल्लेखही केला.धार्मिक धु्रवीकरणाचा मुद्दा अधोरेखित करतांना लव्ह जिहाद, घरवापसी, ख्रिश्चन चर्चेसवर चढवण्यात आलेले हल्ले, भाजपचे खासदार, मंत्री, व समर्थकांव्दारे वारंवार सांप्रदायिक तणाव निर्माण करणाऱ्या वक्तव्यांचा उल्लेख करीत आझाद म्हणाले, पंतप्रधान मोदी तुम्हाला धोका आमच्यापासून नव्हे तर तुमच्या पक्षांतर्गत सहकाऱ्यांकडून आणि समर्थकांकडूनच अधिक आहे. (विशेष प्रतिनिधी)