शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

मोदींना सत्ता देणारी जनता २ वर्षांतच निराश

By admin | Updated: March 3, 2016 03:32 IST

देशाच्या सीमांचे संरक्षण,काळा पैसा बाळगणाऱ्यांवर कारवाई, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव वा वर्षाकाठी २ कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन देणारे मोदी सरकार तमाम आघाड्यांवर अपयशी ठरले आहे.

नवी दिल्ली : देशाच्या सीमांचे संरक्षण,काळा पैसा बाळगणाऱ्यांवर कारवाई, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव वा वर्षाकाठी २ कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन देणारे मोदी सरकार तमाम आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. जनतेने मोठ्या अपेक्षेने २८२ उमेदवार विजयी करून, भाजपच्या हाती सत्ता दिली. मात्र अवघ्या २ वर्षात धार्मिक ध्रुवीकरणाचा विद्वेष पसरवून जनतेला सरकारने निराश केले आहे. सरकारवर केवळ टीका करण्यासाठी हे मुद्दे आपण बोलत नसून या विषयांबाबत पंतप्रधानांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलतांना केले. त्यांचे पूर्ण भाषण पंतप्रधान मोदींनी शांतपणे ऐकले. आपल्या भाषणात आझाद यांनी अभिभाषणातील त्रुटींचा उल्लेखही केला.धार्मिक धु्रवीकरणाचा मुद्दा अधोरेखित करतांना लव्ह जिहाद, घरवापसी, ख्रिश्चन चर्चेसवर चढवण्यात आलेले हल्ले, भाजपचे खासदार, मंत्री, व समर्थकांव्दारे वारंवार सांप्रदायिक तणाव निर्माण करणाऱ्या वक्तव्यांचा उल्लेख करीत आझाद म्हणाले, पंतप्रधान मोदी तुम्हाला धोका आमच्यापासून नव्हे तर तुमच्या पक्षांतर्गत सहकाऱ्यांकडून आणि समर्थकांकडूनच अधिक आहे. (विशेष प्रतिनिधी)