शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

समांतर धु्रवीकरणाचे अधंातर-------- जोड

By admin | Updated: April 25, 2015 02:10 IST

केंद्रात सत्ता आल्यानंतर शिवसेनेला भारतीय जनता पक्षाने झिडकारले आणि सेेनेनेही आपला प्रतिकार सत्तेत असून सुरूच ठेवला. केवळ एमआयएममुळेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती महानगरपालिका निवडणुकीत पुनर्स्थापित झाली. महत्त्वाची बाब म्हणजे औरंगाबाद महानगरपालिकेच्या १९८८ च्या यशानंतरच ग्रामीण महाराष्ट्रातले या पक्षाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन भाजपने युतीचा हात पुढे केला. यावेळी मोठ्या ताणतणावानंतर युती झाली; पण ही युती नुसतीच कमळ आणि धनुष्य बाण या चिन्हांची झाली. दोन पक्षांची युती अजून झाली नाही.

केंद्रात सत्ता आल्यानंतर शिवसेनेला भारतीय जनता पक्षाने झिडकारले आणि सेेनेनेही आपला प्रतिकार सत्तेत असून सुरूच ठेवला. केवळ एमआयएममुळेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती महानगरपालिका निवडणुकीत पुनर्स्थापित झाली. महत्त्वाची बाब म्हणजे औरंगाबाद महानगरपालिकेच्या १९८८ च्या यशानंतरच ग्रामीण महाराष्ट्रातले या पक्षाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन भाजपने युतीचा हात पुढे केला. यावेळी मोठ्या ताणतणावानंतर युती झाली; पण ही युती नुसतीच कमळ आणि धनुष्य बाण या चिन्हांची झाली. दोन पक्षांची युती अजून झाली नाही.
यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली आणि सर्व जबाबदारी पालकमंत्री रामदास कदम यांच्यावर सोपविण्यात आली. महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या वेळी ज्याप्रमाणे