शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

प. वर्‍हाडातील पशुधन विम्याच्या संरक्षणाविना

By admin | Updated: December 21, 2014 23:49 IST

- १८ जिल्ह्यांत योजनेच्या ८०९ प्रकरणांचा निपटारा

- १८ जिल्ह्यांत योजनेच्या ८०९ प्रकरणांचा निपटारा
संतोष वानखडे
वाशिम : पशुधन विमा योजनेअंतर्गत राज्यात १८ जिल्ह्यांमधील पशुविम्याची ८०९ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखल्या जाणार्‍या अकोला, वाशिम व बुलडाणा या जिल्ह्यांचा समावेश या योजनेत नसल्याने पशुपालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळामार्फत राज्यात २००६-०७पासून केंद्रपुरस्कृत पशुधन विमा योजना राबविण्यात येते. सुरूवातीला सहा जिल्ह्यांत असलेली ही योजना २०११ पासून १८ जिल्ह्यांत लागू करण्यात आली. यामध्ये पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद विभागातील, औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेड, जालना, नागपूर विभागातील भंडारा, वर्धा, गोंदिया, नागपूर आणि अमरावती विभागातील केवळ यवतमाळ या एकमेव जिल्ह्यांचा समावेश आहे.
२०१२-१३ या वर्षात १८ हजार ७७४ जनावरांचा विमा उतरविण्यात आला होता. विम्याबाबतची १०५४ प्रकरणं निकाली काढून नुकसानभरपाईपोटी दोन कोटी ७२ लाख रुपये लाभार्थींना वितरित केले होते. २०१३-१४ या वर्षात जवळपास १० हजार जनावरांचा विमा उतरविण्यात आला. ८०९ दावे निकाली काढून दोन कोटी २१ लाख रुपये लाभार्थींना वितरित करण्यात आल्याची नोंद राज्य शासनाच्या पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाच्या दप्तरी आहे.
मात्र, दुसरीकडे या योजनेत पश्चिम वर्‍हाडातील अकोला, वाशिम व बुलडाणा या तीन जिल्ह्यांचा समावेशच नसल्याने तेथे पशुपालकांना नुकसानभरपाई कशी मिळणार? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.