शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

पाकिस्तानची कुरापतखोरी चालूच, सांबा विभागात पुन्हा गोळीबार

By admin | Updated: October 30, 2016 08:06 IST

भारताकडून मिळत असलेल्या चोख प्रत्युत्तरानंतरही नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानची कुरापतखोरी सुरूच आहे.

ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. 30  - भारताकडून मिळत असलेल्या चोख प्रत्युत्तरानंतरही नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानची कुरापतखोरी सुरूच आहे. आज पहाटे जम्मूतील सांबा विभागात पाकिस्तानने पुन्हा गोळीबार केला. त्यानंतर बीएसएफनेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. 
बीएसएफने शनिवारी पाकिस्तानच्या चार चौक्या उद्ध्वस्त केल्या होत्या. त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबारास सुरुवात झाली. जम्मूमधील आरएस पुरा विभागात पाकिस्तानच्या लष्कराने पहाटे 3 वाजेपर्यंत गोळीबार केला. तर जम्मूमधील हिरानगर आणि सांबा विभागात रात्री दोन वाजल्यापासून पाकिस्तानी सैनिकांकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होता.  
(पाकिस्तानचे 20 सैनिक ठार)
 (नौदलाची मोठ्या युद्धसरावाची तयारी) 
भारतीय लष्कराने २९ सप्टेंबरला केलेल्या  सर्जिकल स्ट्राईकनंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानने ५० हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यात जवानांसह ६ ते ७ भारतीय मृत्युमुखी पडले आहेत. तथापि, भारताने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे अनेक सैनिक ठार झाले आहेत.