शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
4
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
5
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
6
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
7
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
8
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
9
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
11
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
12
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
13
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
14
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
15
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
16
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
17
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
18
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
19
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
20
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या

पाकिस्तानचे २० सैनिक ठार

By admin | Updated: October 30, 2016 06:31 IST

भारतीय लष्कराने शनिवारी जोरदार हल्ला चढवून पाकिस्तानी लष्कराच्या नियंत्रण रेषेलगतच्या चार चौक्या उद्ध्वस्त केल्या. पाककडून सातत्याने होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला

श्रीनगर : भारतीय लष्कराने शनिवारी जोरदार हल्ला चढवून पाकिस्तानी लष्कराच्या नियंत्रण रेषेलगतच्या चार चौक्या उद्ध्वस्त केल्या. पाककडून सातत्याने होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला. भारताच्या या आक्रमक कारवाईत पाकचे किमान २० सैनिक ठार झाल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.भारतीय लष्कराच्या हल्ल्यात पाकच्या चार चौक्या उद्ध्वस्त झाल्या असून, मोठी जीवितहानी घडवून आणण्यात आली आहे, असे लष्कराच्या नार्दर्न कमांडने ट्विटरवर म्हटले आहे. पाकच्या गोळीबारात भारतीय जवान नितीन सुभाष कोळी आणि मनदीपसिंह शहीद झाल्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने आक्रमक कारवाई करून हिशेब चुकता केला. पाकने मनदीप याच्या मृतदेहाची विटंबना केली होती. यानंतर बीएसएफचे महानिरीक्षक अरुण कुमार यांनी पाकला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे म्हटले होते. गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही सरकार आणि सुरक्षा दले भारतीयांची मान खाली जाऊ देणार नाहीत, असे सांगून जोरदार कारवाईचे संकेत दिले होते. भारताने केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या पाक सैनिकांची संख्या दोन आकडी असू शकते, असे सूत्रांनी सांगितले. भारताच्या २९ सप्टेंबरच्या लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर (सर्जिकल स्ट्राईक) उभय देशांच्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. सर्जिकल

स्ट्राईकनंतर पाकने ५० हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यात जवानांसह ६ ते ७ भारतीय मृत्युमुखी पडले आहेत. तथापि, भारताने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पाकचे २० हून अधिक लोक ठार झाले आहेत. भारतीय सैन्यदलाने गुरुवारी १५ पाकिस्तान रेंजर्सचा खात्मा केला होता. पाकने शनिवारी जम्मू-काश्मीरच्या केरन भागात केलेल्या गोळीबारात एक जवान आणि एक महिला, असे दोन जण जखमी झाले. त्यानंतर भारतीय सैनिकांच्या बंदुका पाकवर तुटून पडल्या. (वृत्तसंस्था)