शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

पाकिस्तानचा पुन्हा गोळीबार

By admin | Updated: October 12, 2014 02:23 IST

काही तासांच्या शांततेनंतर पाकिस्तानने शनिवारी पुन्हा एकदा डोके वर काढत शस्त्रसंधीचे उल्लंघन केल़े

शस्त्रसंधीचे उल्लंघन : शांतता ठरली औटघटकेची, भारताचे चोख प्रत्युत्तर 
जम्मू : काही तासांच्या शांततेनंतर पाकिस्तानने शनिवारी पुन्हा एकदा डोके वर काढत शस्त्रसंधीचे            उल्लंघन केल़े जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळील             अग्रिम चौक्यांना पाकिस्तान रेंजर्सनी लक्ष्य केल़े भारतीय जवानांनीही          याचे चोख प्रत्युत्तर दिल़े या गोळीबारात कुठल्याही हानीचे वृत्त नाही़
लष्कराच्या वरिष्ठ अधिका:याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैनिकांनी दुपारी 1 च्या सुमारास बनवात सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार केला़ भारतीय जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिल़े गेल्या नऊ दिवसांपासून पाककडून होत असलेला मारा गुरुवारी रात्री मंदावला होता. जम्मू व सांबा जिल्ह्यात गुरुवारी गोळीबाराची घटना घडली नव्हती; मात्र आंतरराष्ट्रीय सीमेवर कठुआ जिल्ह्यातील चार भारतीय चौक्यांना पाकिस्तानने लक्ष्य केले होत़े तोफमा:यात आठ लोक ठार, तर सुरक्षा दलाच्या जवानांसह 9क् पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. 
 
च्जम्मू : भारत-पाक सीमेवरील तणावामुळे  कठुआ जिल्ह्यातील 57 सीमावर्ती गावांतील 1998 कुटुंबांनी म्हणजे सुमारे 1क् हजार लोकांनी स्थलांतर केले आह़े 
च्9597 लोक हिरानगर आणि मरहीन तहसीलमधील 35 शिबिरांमध्ये आहेत़ सीमेवरील या 57 गावांपैकी 41 गावे पाकिस्तानच्या गोळीबारांनी थेट प्रभावित झालीत़ पाक रेंजर्स सीमा भागातील गावांना लक्ष्य करीत आहेत़
 
पाक म्हणतो, ‘भारताने  छोटे        युद्धच खेळले’ :  भारतीय सैन्याकडून सियालकोट सीमेवर झालेला गोळीबार हा दोन देशांतील ‘छोटय़ा स्वरूपाचे युद्ध’च होते. भारत केवळ युद्धबंदीचेच उल्लंघन करीत नसून पाकिस्तानशी छोटे युद्धच करीत आहे, असे रेंजर्सचे महासंचालक मेजर जनरल ताहीर जावेद खान यांनी म्हटले. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.