शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
5
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
6
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
7
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
8
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
10
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
11
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
12
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
14
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
15
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
16
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
17
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
18
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
19
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
20
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

पान 5- कामुर्लीत पोरसु पिक धोक्यात

By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST

कामुर्ली : खैराट येथील शेतकर्‍यांनी लावलेले पोरसू पिक पावसामुळे धोक्यात आले आहे. त्यामुळे सरकारने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

कामुर्ली : खैराट येथील शेतकर्‍यांनी लावलेले पोरसू पिक पावसामुळे धोक्यात आले आहे. त्यामुळे सरकारने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी पोरसू पीक घेतात. यामध्ये हळसाणे व मिरची लागवड केली जाते. यावर्षी वेळेत लागवड करण्यात आली होती. येत्या काही दिवसात उत्पन्न मिळणार होते. पण काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे शेतात पाणी भरले. त्यामुळे पीक पाण्याखाली गेले. जवळपास दोन दिवस शेतात पाणी राहिल्याने पिकावर परिणाम झाला. हळसाणेची रोपे सुकल्याने मरून गेली आहेत. कांद्याची रोपे पिवळी पडली आहेत. मिरची व कांद्याची रोपे अजूनही पिक मिळण्याची शक्यता कमी असल्याची माहिती शेतकरी अजित नाईक यांनी दिली. कांता नाईक, गुरूदास नाईक, भानुदा नाईक, उमेश केसरकर, सुभाष शेटये, शोभा केसरकर, लक्ष्मण केसरकर, या शेतकर्‍यांची हानी झाली आहे. कृषी खात्याच्या अधिकार्‍यांनी पाहणी करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
फोटो : 1) पिवळी पडलेली कांद्याची रोपे.
2) सुकलेली हळसाणेची रोपे. (जयेश नाईक)