शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पान ४ दोशी पोलिस अधिकार्‍यांना निलंबित करा

By admin | Updated: May 9, 2015 01:44 IST

द सिटीझन ऑफ आबंावली ॲण्ड कुंकळळी संघटनेचे मागणी : केगदीक˜ा अपघात प्रकरण

द सिटीझन ऑफ आबंावली ॲण्ड कुंकळळी संघटनेचे मागणी : केगदीक˜ा अपघात प्रकरण
मडगाव : केगदीक˜ा येथील अपघाताला पोलिसांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. जोपर्यंत दोषी पोलीस अधिकार्‍यांना निलंबीत करुन या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची लेखी हमी मुख्यमंत्री देत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा द सिटीझन ऑफ आबंावली ॲण्ड कुंकळळी संघटनेने दिला आहे.
मडगावात शुक्रवारी या संघटनेने पत्रकार परिषद घेउन अपघाताला कारणीभूत असलेले वाहन आमदार बेंजामिन सिल्वा यांच्या नातेवाईकांचे असल्याने पोलिस या प्रकरणात गंभीर नसल्याचा आरोप करण्यात आला. गेल्या सोमवारी एका मासळीवाहू ट्रकच्या चाकाखाली सापडून ॲलिस्टन फर्नांडीस हा दुचाकीचालक ठार झाला होता.
दरम्यान, आरोपांचे आमदार सिल्वा यांनी खंडन केले आहे. घटनेच्या दिवसांपासून या वाहनाच्या मालकाला भेटलोही नाही. विरोधक आपल्याविरुध्द राजकीय षडयंत्र रचत आहेत. कायद्यापुढे सर्व गोष्टी उघड होतील असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत डॉ. जर्सन फर्नांडीस, आंबावली पंचायतीचे माजी सरपंच महेंद्र बाळे, ताराचंद्र देसाई व मयताचे नातेवाईक उपस्थित होते. उपअधिक्षक मोहन नाईक, कुंकळळीचे पोलीस निरीक्षक राम आसरे,सहायय्क पोलीस उपनिरीक्षक रमाकांत वेळीप व पोलीस शिपाई निलेश देसाई यांना निलंबीत करावे अश्ी मागणी या संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. नि:पक्षपातीपणे या प्रकरणाची न्यायालयानी चौकशी करुन या सर्व अधिकार्‍यांवर गुन्हा नोंदवावा.
अपघातस्थळी वाहननियमाचे फलक व गतीरोधक बसवावे व ज्या १५ स्थानिक व ३00 अनोळखींवर बोगस गुन्हे दाखल केले आहे ते मागे घ्यावेत, अशी मागणी केली आहे.
अपघातस्थळी नाकाबंदीसाठी बेरेकेडस उभारले होते असे पोलिसांनी सांगितले. मात्र, तेथे पोलीस का नव्हते याचे उत्तर मिळत नाही, तसेच अपघात झाल्यानंतर तेथून बॅरेकेडस हटविले याकडेही या संघटनेने लक्ष वेधले आहे.
पंचनामा करताना पोलिसांकडे साधी टेपही नव्हती. जीपमध्ये पेट्रोल नसल्याने पोलीसांना दुचाकीवरुन यावे लागले असे पोलीस निरीक्षक सांगतात. हे लज्जास्पद असल्याचे डॉ. फर्नांडीस म्हणाले. अपघातस्थळावरील सांडलेले रक्त धुण्यासाठी अग्निशामक दलाची गाडी आणण्यात आली होती हे पटणारे नाही. निलेश देसाई हा सीआयडी पोलीस अपघातस्थळी येउन विमा मिळेल तो घ्या असे सांगत होता, त्यामुळे या अपघाताच्या तपासाबाबत पोलीस किती गंभिर आहेत हे उमजते असे त्यांनी सांगितले.
ज्या लोकांना पोलिसांनी साक्षिदार म्हणून ठेवले त्यांच्याविरुध्दचे गुन्हे नोंद केलेले आहे, हाही एक विरोधाभास आहे. (प्रतिनिधी)