शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
3
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
4
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
5
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरमध्ये तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
6
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
7
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
8
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
9
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
10
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
11
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
12
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
13
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
14
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
15
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
16
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
17
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
18
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
19
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
20
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   

पान २ : सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्य संकटात फालोरोंचा आरोप : साळगाव गट काँग्रेसची सभा

By admin | Updated: July 8, 2015 23:45 IST

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्य संकटात

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्य संकटात
साळगाव गट काँग्रेसची सभा
साळगाव : मोठी आश्वासने देऊन सत्तेवर आलेले भाजपा सरकार आपली आश्वासने पूर्ण करण्यासाठी नागरिकांच्या खिशातून वीज आणि पाणी बिलांचे पैसे वसूल करीत आहे. हे सरकार दिशाहिन झाले असून जनता सरकारच्या कारभाराला कंटाळली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्य आर्थिक संकटात आले असल्याचा आरोप लुईिझन फालेरो यांनी केला.
साळगाव गट काँग्रेस समितीने घेतलेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, कळंगुटचे माजी आमदार आग्नेलो फर्नांडिस, उपाध्यक्ष मोती देसाई, एम.के. शेख, प्रवक्ते यतीश नायक, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, मिनीन पेरीस इत्यादी उपस्थित होते.
फालेरो पुढे म्हणाले, भाजपा जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण करू शकले नाही. या सरकारने हल्लीच पाणी दर १00 टक्के तर वीज दर ३५ टक्क्यांनी वाढवला आहे. राज्यात महागाई वाढली आहे. निवडणुकांवेळी भाजपाने नागरिकांना अच्छे दिन आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते असफल ठरले आहेत. देशात काँग्रेस पक्षच चांगली विकासकामे आणि नागरिकांसाठी कल्याणाची धोरणे आखू शकतो, असे ते म्हणाले.
............
काँग्रेस पक्ष हा देशातील सर्वात जुना आणि लोकशाही जपणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्षात जास्तीत जास्त युवकांनी साहभागी व्हावे म्हणून प्रयत्न करण्यात येतील, असे या वेळी फालेरो यांनी सांगितले.
.................
गेल्या साडेतीन वर्षांत सरकारने खनिज व्यवसाय पूर्णपणे बंद करून टाकला. औद्योगिक वसाहतीत कोणताही विकास झालेला नाही. राज्यात पर्यटकांची संख्याही कमी होऊ लागली आहे. तसेच अल्पसंख्याकांवरही हल्ले होऊ लागले आहेत, असे फालेरो यांनी सांगितले.
(जोड बातमी आहे...