शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

विरोधकांनी २0१९ची निवडणूक विसरूनच जावी - अब्दुल्ला

By admin | Updated: March 12, 2017 01:08 IST

उत्तर प्रदेशातील भाजपाचा विजय म्हणजे छोट्या डबक्यातील तरंग नसून त्सुनामी आहे. विरोधी पक्षांनी आता २0१९ची सार्वत्रिक निवडणूक विसरूनच जावी, आता थेट

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील भाजपाचा विजय म्हणजे छोट्या डबक्यातील तरंग नसून त्सुनामी आहे. विरोधी पक्षांनी आता २0१९ची सार्वत्रिक निवडणूक विसरूनच जावी, आता थेट २0२४च्या निवडणुकीची तयारी करावी, असे प्रतिपादन जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केले. ट्विटची एक मालिका पोस्ट करून ओमर अब्दुल्ला यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, २0१९मध्ये मोदींचा सामना करू शकेल असा अखिल भारतीय पातळीवर स्वीकारार्हता असलेला नेताच विरोधी पक्षांकडे नाही. या स्थितीत आम्हाला २0१९ची निवडणूक विसरावी लागू शकते. २0२४च्या निवडणुकीची तयारी केलेली बरी.ओमर यांनी म्हटले की, सर्वच तज्ज्ञ आणि विश्लेषकांच्या नजरेतून उत्तर प्रदेशातील लाट कशी काय निसटली? हे काही छोट्या डबक्यातील तरंग नव्हते. ती त्सुनामी होती. पंजाब, गोवा आणि मणिपूर येथील निकालांवरून हे स्पष्ट दिसते की, भाजपा पराभूत करता येण्याजोगा नाही. त्यामुळे आता केवळ टीका न करता सकारात्मक पर्याय देण्याचे धोरण ठरवावे लागेल. ओमर अब्दुल्ला म्हणाले की, मी यापूर्वीही बोललो होतो, आता पुन्हा सांगतो की, लोकांना पर्यायी अजेंडा द्यावा लागेल. आम्ही काय चांगले करू शकतो यावर तो आधारित असला पाहिजे.