शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

केवळ एक टक्का भारतीय भरतात प्राप्तिकर

By admin | Updated: December 22, 2016 00:01 IST

गेल्या काही वर्षांपासून भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. त्यामुळे देशातील नागरिकांची आर्थिक स्थितीही वेगाने सुधारत आहे. पण सव्वाशे कोटींच्या भारतात केवळ

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 21 - गेल्या काही वर्षांपासून भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. त्यामुळे देशातील नागरिकांची आर्थिक स्थितीही वेगाने सुधारत आहे. पण सव्वाशे कोटींच्या भारतात केवळ 1 टक्का लोकच प्राप्तिकर भरतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी ही माहिती दिली आहे. त्याबरोबरच देशातील 95 टक्के अर्थव्यवस्था ही रोखीने व्यवहार करते, हा भार देश फार काळ वाहू शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले.  
 राष्ट्रीय आपतकालीन व्यवस्थापन विभागाने (एनडीआरएफ) रोखरहीत व्यवहाराबाबत आयोजित केलेल्या कार्यशाळेला संबोधित करताना ही माहिती दिली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला 2030 पर्यंत जर 10 हजार अब्ज डॉलरचा टप्पा गाठण्याचे लक्ष्य गाठायचे असेल तर रोख व्यवहारांवरील भार कमी करावा लागेल, असे त्यांनी सांगितले.  देशाला आघाडीच्या अर्थव्यावस्थांमध्ये पोहोचवण्यासाठी 26 कोटी नागरिकांना जनधन खात्यातून बँक व्यवहाराशी जोडण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.