शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

अस्वच्छता रस्त्यावर नव्हे तर लोकांच्या मनात - राष्ट्रपती मुखर्जी

By admin | Updated: December 1, 2015 15:31 IST

भारतात खरी अस्वच्छता रस्त्यावर नव्हे काही लोकांच्या मनामध्ये आहे. समाजाला दुभंगवणा-या 'ते' आणि 'आपण', तसेच 'शुध्द' आणि 'अशुध्द' या विचारामध्ये समस्येचे मूळ आहे

ऑनलाइन लोकमत

अहमदाबाद, दि. १ - भारतातील खरी अस्वच्छता रस्त्यावर नसून, काही लोकांच्या मनामध्ये आहे. समाजाला दुभंगवणा-या 'ते' व 'आपण', तसेच 'शुध्द' व 'अशुध्द' या विचारामध्ये समस्येचे मूळ आहे असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले. गुजरातच्या दौ-यावर असलेले राष्ट्रपती मुखर्जी साबरमती आश्रमातील कार्यक्रमादरम्यान बोलत होते. 

सार्वजनिक स्वच्छतेप्रमाणे आपण मनही स्वच्छ करुन गांधीजींच्या स्वप्नांची पूर्तता केली पाहिजे. अस्पृश्यता तसेच मैला वाहून नेण्याची प्रथा जो पर्यंत राहील तो पर्यंत ख-या अर्थाने स्वच्छ भारत प्रत्यक्षात साकारणार नाही असे राष्ट्रपती म्हणाले. 
हिंसाचार, असहिष्णूतेच्या मुद्यावर बोलताना राष्ट्रपती म्हणाले की दररोज मोठया प्रमाणावर हिंसाचार आपल्या आसपास होत असतो. या हिंसाचाराचा सामना करण्यासाठी आपण नवे मार्ग शोधले पाहिजेत. अहिंसा, चर्चेची ताकद आपण विसरता कामा नये. सध्या आपण ज्या वातावरणात रहात आहोत त्या वातावरणात आज गांधीजींच्या विचारांची सर्वाधिक आवश्यकता आहे असे मुखर्जी म्हणाले.