शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

अस्वच्छता रस्त्यावर नव्हे तर लोकांच्या मनात - राष्ट्रपती मुखर्जी

By admin | Updated: December 1, 2015 15:31 IST

भारतात खरी अस्वच्छता रस्त्यावर नव्हे काही लोकांच्या मनामध्ये आहे. समाजाला दुभंगवणा-या 'ते' आणि 'आपण', तसेच 'शुध्द' आणि 'अशुध्द' या विचारामध्ये समस्येचे मूळ आहे

ऑनलाइन लोकमत

अहमदाबाद, दि. १ - भारतातील खरी अस्वच्छता रस्त्यावर नसून, काही लोकांच्या मनामध्ये आहे. समाजाला दुभंगवणा-या 'ते' व 'आपण', तसेच 'शुध्द' व 'अशुध्द' या विचारामध्ये समस्येचे मूळ आहे असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले. गुजरातच्या दौ-यावर असलेले राष्ट्रपती मुखर्जी साबरमती आश्रमातील कार्यक्रमादरम्यान बोलत होते. 

सार्वजनिक स्वच्छतेप्रमाणे आपण मनही स्वच्छ करुन गांधीजींच्या स्वप्नांची पूर्तता केली पाहिजे. अस्पृश्यता तसेच मैला वाहून नेण्याची प्रथा जो पर्यंत राहील तो पर्यंत ख-या अर्थाने स्वच्छ भारत प्रत्यक्षात साकारणार नाही असे राष्ट्रपती म्हणाले. 
हिंसाचार, असहिष्णूतेच्या मुद्यावर बोलताना राष्ट्रपती म्हणाले की दररोज मोठया प्रमाणावर हिंसाचार आपल्या आसपास होत असतो. या हिंसाचाराचा सामना करण्यासाठी आपण नवे मार्ग शोधले पाहिजेत. अहिंसा, चर्चेची ताकद आपण विसरता कामा नये. सध्या आपण ज्या वातावरणात रहात आहोत त्या वातावरणात आज गांधीजींच्या विचारांची सर्वाधिक आवश्यकता आहे असे मुखर्जी म्हणाले.