शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
4
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
5
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
6
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
7
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
8
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
9
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
10
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
11
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
12
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
13
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
14
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
15
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
16
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
17
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
18
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
19
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
20
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका

आसाम हिंसाचारातील बळींची संख्या ३६ वर

By admin | Updated: May 7, 2014 05:31 IST

आसामातील बोडो अतिरेक्यांच्या हिंसाचार झेललेल्या कोक्राझार व बक्सा या दोन जिल्ह्यांत मंगळवारी आणखी दोन मृतदेह आढळून आल्याने बळींची संख्या ३६ वर पोहोचली आहे.

गुवाहाटी : आसामातील बोडो अतिरेक्यांच्या हिंसाचार झेललेल्या कोक्राझार व बक्सा या दोन जिल्ह्यांत मंगळवारी आणखी दोन मृतदेह आढळून आले़ याचबरोबर या हिंसाचारातील बळींची संख्या मंगळवारी ३६ वर पोहोचली़ दरम्यान, राज्यात कुठेही ताज्या हिंसाचाराची घटना नसल्याने संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारपेटा मार्गानजीक बेकी नदीतून सात वर्षांच्या बालिकेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, तर बक्सा येथे ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला़ या महिलेच्या मृतदेहावर गोळी लागल्याची कुठलीही जखम नाही़ त्यामुळे गुरुवारी रात्री अतिरेक्यांपासून स्वत:चा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात तिचा मृत्यू झाल्याचे मानले जात आहे़
सशस्त्र बोडो अतिरेक्यांनी आसाममधील कोक्राझार व बक्सा या दोन जिल्ह्यांमध्ये गुरुवारी रात्री व शुक्रवारी गोळीबार करीत बांगलादेशातून आलेल्या अल्पसंख्याकांना लक्ष्य केले होते़.