शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

ऑस्ट्रेलियात जाणा-या भारतीय पर्यटकांची संख्या वाढली

By admin | Updated: March 4, 2016 21:14 IST

पर्यटनासाठी ऑस्ट्रेलियात जाणा-या भारतीयांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. २०१५ मध्ये भारतातून ऑस्ट्रेलियात जाणा-या पर्यटकांच्या संख्येत १८.६ टक्के वाढ झाली.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ४ - पर्यटनासाठी ऑस्ट्रेलियात जाणा-या भारतीयांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. २०१५ मध्ये भारतातून ऑस्ट्रेलियात जाणा-या पर्यटकांच्या संख्येत १८.६ टक्के वाढ झाली. 
२०१४ भारतातून १ लाख ९७ हजार पर्यटकांनी ऑस्ट्रेलियाला भेट दिली होती. २०१५ मध्ये हाच आकडा वाढून २ लाख ३३ हजार १०० आहे. टुरिजम ऑस्ट्रेलियाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. 
यावर्षी अडीचलाखापेक्षा जास्त भारतीयांना ऑस्ट्रेलियात आणण्याचे लक्ष्य टुरिजम ऑस्ट्रेलियाने ठेवले आहे. मागच्यावर्षी १ लाख ५८ हजार ५०० भारतीय पर्यटनासाठी ऑस्ट्रेलियात आले होते. 
२६,४०० व्यवसायासाठी, १४८०० शिक्षणासाठी आणि ३३५०० अन्य कारणासाठी ऑस्ट्रेलियात आले होते. भारतीय पर्यटकांच्या वाढत जाणा-या संख्येचा ऑस्ट्रेलियन अर्थव्यवस्थेला फायदा होत आहे.