शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

पाक नव्हे, चीनपासून भारताला धोका

By admin | Updated: August 23, 2014 00:30 IST

भारताला पाकिस्तानपासून नव्हे, तर खरा धोका चीनपासून असल्याचे प्रतिपादन पहिल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे माजी सदस्य भारत कर्नाड यांनी येथे केले.

पणजी : भारताला पाकिस्तानपासून नव्हे, तर खरा धोका चीनपासून असल्याचे प्रतिपादन पहिल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे माजी सदस्य भारत कर्नाड यांनी येथे केले. पाकिस्तान केवळ उपद्रव आहे. खरे तर पाकला आण्विक तंत्रज्ञान पुरविणा:या चीनपासूनच भारताने सावध राहायला हवे, असे ते म्हणाले.
फोरम फॉर इंटेग्रेटेड नॅशनल सेक्युरिटी (फिन्स) या संस्थेच्या गोवा शाखेतर्फे येथील इन्स्टिटय़ूट ऑफ मिनेङिास ब्रागांझा सभागृहात आयोजित ‘देशाच्या सुरक्षेत अण्वस्नंचे योगदान’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. भारताविरुद्ध चीनच पाकला ‘प्रॉक्सी’ म्हणून वापरत आहे, असा आरोपही कर्नाड यांनी केला. ते म्हणाले की, चीनने पाकला अणुबॉम्ब बनविण्याचे साहित्य दिले, चार अणुभट्टय़ाही दिल्या आहेत. भारत आपल्याविरुद्ध अण्वस्नंचा वापर करणार नाही याची खात्री पाकला आहे. पाकचे निवृत्त लष्करप्रमुख खलिद मेहमूद अरिफ यांच्याशी झालेल्या चर्चेतून हे जाणवल्याचे कर्नाड म्हणाले.