शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कोणालाही देशभक्ती सिद्ध करण्याची गरज नाही - शाहरूखचा आमिरला पाठिंबा

By admin | Updated: December 2, 2015 09:02 IST

देशातील कोणत्याही नागरिकाला आपली देशभक्ती सिद्ध करण्याची गरज नाही, असे सांगत शाहरुख खानने आमिर खानला पाठिंबा दर्शवला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - देशातील कोणत्याही नागरिकाला आपली देशभक्ती सिद्ध करण्याची गरज नाही. देशाबद्दल चांगला विचार करून देशाच्या भल्यासाठी काम केलं, तर त्यात सगळं आलं, असं सांगत अभिनेता शाहरुख खान सहअभिनेता आमिर खानच्या मदतीला धावून आला आहे. असहिष्णू वातावरणामुळे देश सोडून जाण्याबाबत पत्नीने विचारण केल्याचे आमिरने गेल्या आठवड्यात म्हटले होते. त्याच्या या वक्तव्यावरून मोठा गदारोळ माजला होता, अनेकांनी त्याच्यावर टीका करत त्याला देश सोडून जाण्याचा सल्लाही दिला होता. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही आमिरच्या वक्तव्यावर नाराजी नोंदवत त्याच्यावर टीका केली होती.  इतके दिवस या विषावर मौन बाळगणा-या शाहरूखने एका वृत्तवाहिनीशी बोलताना अखेर या मुद्यावर भाष्य करत आमिरला पाठिंबा दिला आहे. 
देशातील कोणत्याही नागरिकाला आपली देशभक्ती सिद्ध करण्याची गरज नाही. प्रत्येकाने देशाच्या भल्यासाठीच काम केले पाहिजे. मी माझे काम पूर्ण जबाबदारी व निष्ठेने करत असेनत तर मला देशासाठी वेगळं काहीही करण्याची गरज नाही. माझ्या कामातूनच देशाला फायदा होईल. पण जर मी भ्रष्टपणे वागलो तर त्यामुळे माझ्या देशाची प्रतिमा मलिन होणार आहे, असे शाहरुख म्हणाला.