शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

ओबीसींसाठी नवा राष्ट्रीय आयोग; अधिकारात वाढ

By admin | Updated: March 24, 2017 02:25 IST

देशभरातील विविध जातींकडून आपला ओबीसींमध्ये समावेश व्हावा, आपणास आरक्षण मिळावे, अशी मागणी होत असल्याने

नवी दिल्ली : देशभरातील विविध जातींकडून आपला ओबीसींमध्ये समावेश व्हावा, आपणास आरक्षण मिळावे, अशी मागणी होत असल्याने केंद्र सरकारने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना केली आहे. ते करताना आधीचा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग रद्द करण्याबरोबरच नव्या आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचा निर्णयही घेतला आहे.ओबीसींमध्ये नव्या जातींचा समावेश करण्याचे अधिकारही या आयोगाला मिळणार आहेत. या आयोगाला घटनात्मक दर्जा मिळणार असल्याने त्याच्या शिफारशी व सल्ला केंद्र सरकारवर बंधनकारक असेल. सध्या अनुसूचित जाती तसेच जमाती यांच्या आयोगांनाच घटनात्मक दर्जा आहे. नव्या आयोगाला ओबीसींमधील विविध जातींकडून येणाऱ्या भेदभावांच्या तक्रारींची दखल घेणे, आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास त्यात लक्ष घालणे, मागासवर्गीयांच्या अधिकारांचे रक्षण करणे यासाठीचेही अधिकार असतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)