शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

नाव पाकिस्तान आहे, मात्र काम नापाक - राजनाथ सिंह

By admin | Updated: July 18, 2016 18:17 IST

पाकिस्तानला लक्ष करताना गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, जवान शहीद झाल्यानंतर कोणी उस्ताह करत असेल तर ती इंन्सानियत नाही. नाव पाकिस्तान आहे, मात्र त्यांचे काम नापाक आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज (सोमवारी) सुरुवात झाली. कोणतेही विधेयक सादर होण्यापूर्वी काश्मीर हिंसाचारावर चर्चा सुरु झाली. या चर्चेदरम्यान पाकिस्तानला लक्ष करताना गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, जवान शहीद झाल्यानंतर कोणी उस्ताह करत असेल तर ती इंन्सानियत नाही. नाव पाकिस्तान आहे, मात्र त्यांचे काम नापाक आहे. त्यांना आमच्या अंतर्गत मामल्यात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही. जम्मू कश्मीच्या मुख्यमंत्री महबूबा यांनी स्थिती सामान्या होण्यापर्यंत थांबण्याचा सल्ला दिला आहे, तेथिल स्थिती सामान्या झाल्यास आम्ही कश्मीरच्या नागरिकासोबत चर्चा करणार आहे. काश्मीर मुद्द्यावर सकारात्मक भूमिका घेऊन राष्ट्रहिताचा विचार सर्वच पक्षांतून व्यक्त केला गेल्याबद्दल मोदींनी विरोधी पक्षांचे आभार मानले. 
 
राजनाथ सिंह पुढे बोलताना म्हणाले, परदेश दौऱ्यावरुन आल्यानंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कश्मीर मुद्द्यावर बैठक घेतली होती.  कश्मीरमध्ये हिंसाचाराच्या ५६६ घटना घडल्या त्यामध्ये १९४८ नागरिक जखमी झाले आहेत. तर हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वनी याचा ८ जुलै रोजी पोलीस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर खोऱ्यात उसळलेल्या हिंसाचारात ठार झालेल्यांची संख्या ३६ वर गेलेली आहे.
 
दरम्यान कश्मीर मुद्द्यावर काँग्रेसने राज्यसभेत पुन्हा एकदा सरकारला घेरले आहे. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले, काश्मीरची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. अशी स्थिती तर १९९० मध्ये देखील नव्हती. दहशतवादाविरोधात आम्ही सरकारसोबत आहोत, मात्र काश्मीरमध्ये सामान्यांना लक्ष्य केले जात आहे.
काश्मीर जळतंय, मात्र ही आग दोन वर्षांची नसून गेल्या ६० वर्षांची आहे अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.