शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

नाव पाकिस्तान आहे, मात्र काम नापाक - राजनाथ सिंह

By admin | Updated: July 18, 2016 18:17 IST

पाकिस्तानला लक्ष करताना गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, जवान शहीद झाल्यानंतर कोणी उस्ताह करत असेल तर ती इंन्सानियत नाही. नाव पाकिस्तान आहे, मात्र त्यांचे काम नापाक आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज (सोमवारी) सुरुवात झाली. कोणतेही विधेयक सादर होण्यापूर्वी काश्मीर हिंसाचारावर चर्चा सुरु झाली. या चर्चेदरम्यान पाकिस्तानला लक्ष करताना गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, जवान शहीद झाल्यानंतर कोणी उस्ताह करत असेल तर ती इंन्सानियत नाही. नाव पाकिस्तान आहे, मात्र त्यांचे काम नापाक आहे. त्यांना आमच्या अंतर्गत मामल्यात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही. जम्मू कश्मीच्या मुख्यमंत्री महबूबा यांनी स्थिती सामान्या होण्यापर्यंत थांबण्याचा सल्ला दिला आहे, तेथिल स्थिती सामान्या झाल्यास आम्ही कश्मीरच्या नागरिकासोबत चर्चा करणार आहे. काश्मीर मुद्द्यावर सकारात्मक भूमिका घेऊन राष्ट्रहिताचा विचार सर्वच पक्षांतून व्यक्त केला गेल्याबद्दल मोदींनी विरोधी पक्षांचे आभार मानले. 
 
राजनाथ सिंह पुढे बोलताना म्हणाले, परदेश दौऱ्यावरुन आल्यानंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कश्मीर मुद्द्यावर बैठक घेतली होती.  कश्मीरमध्ये हिंसाचाराच्या ५६६ घटना घडल्या त्यामध्ये १९४८ नागरिक जखमी झाले आहेत. तर हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वनी याचा ८ जुलै रोजी पोलीस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर खोऱ्यात उसळलेल्या हिंसाचारात ठार झालेल्यांची संख्या ३६ वर गेलेली आहे.
 
दरम्यान कश्मीर मुद्द्यावर काँग्रेसने राज्यसभेत पुन्हा एकदा सरकारला घेरले आहे. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले, काश्मीरची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. अशी स्थिती तर १९९० मध्ये देखील नव्हती. दहशतवादाविरोधात आम्ही सरकारसोबत आहोत, मात्र काश्मीरमध्ये सामान्यांना लक्ष्य केले जात आहे.
काश्मीर जळतंय, मात्र ही आग दोन वर्षांची नसून गेल्या ६० वर्षांची आहे अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.