शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

जानेवारीअखेर अनधिकृत धार्मिक स्थळे तोडणार पालिकेचे प्रतिज्ञापत्र : वक्फ बोर्डाने दिले धार्मिक स्थळे न तोडण्याचे पत्र

By admin | Updated: November 19, 2015 21:58 IST

जळगाव- शहरातील २००९ नंतरचे अनधिकृत सात धार्मिक स्थळे ३१ जानेवारी २०१६ पर्यंत तोडले जातील, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र महापालिकेने शासनाला दिले आहे.

जळगाव- शहरातील २००९ नंतरचे अनधिकृत सात धार्मिक स्थळे ३१ जानेवारी २०१६ पर्यंत तोडले जातील, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र महापालिकेने शासनाला दिले आहे.
ही स्थळे तोडण्यासंबंधी जिल्हा प्रशासनाला अभिप्राय मागविला आहे. तसेच पोलिसांचे नियोजन कसे असेल, काय स्थिती निर्माण होऊ शकते व कशी तयारी प्र्रशासनाला करावी लागेल, आदी माहितीही पालिकेने पोलीस दल व जिल्हा प्रशासनाकडून मागविली आहे.
न्यायालयाने अनधिकृत धार्मिक स्थळे तोडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पालिकेने शहरात सर्वेक्षण करून अनधिकृत धार्मिक स्थळांची माहिती गोळा केली होती. त्याची माहिती शासनाला कळविली आहे. आता शासनाने ही स्थळे कधी तोडली जातील यासंबंधीही पालिकेकडून अहवाल व उत्तर मागविले होते. त्यास पालिका प्रशासनाने उत्तर दिले असून, ३१ जानेवारीअखेर ही अनधिकृत स्थळे तोडली जातील, असे प्रतिज्ञापत्रच दिले आहे.

वक्फ बोर्डाने धार्मिक स्थळे न तोडण्याचे दिले पत्र
पालिकेने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे तोेडण्यासंबंधी प्रतिज्ञापत्र दिले असतानाच वक्फ बोर्डाने मात्र लोकांच्या धार्मिक भावना धार्मिक स्थळांशी जुळलेल्या असतात. ही स्थळे तोडण्याची कारवाई पालिकेने करू नये, असे पत्र दिल्याची माहिती मिळाली. वक्फ बोर्डाच्या या पत्रामुळे पालिकेसमोर मात्र नवीन पेच उभा राहणार आहे.