शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

अपघातांमध्ये मुंबई प्रथम

By admin | Updated: June 10, 2016 08:14 IST

रस्ते अपघातात मुंबई प्रथम क्रमांकावर, मात्र मृतांच्या संख्येत दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे

नवी दिल्ली : रस्ते अपघातात मुंबई प्रथम क्रमांकावर, मात्र मृतांच्या संख्येत दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. २०१५ मध्ये मुंबईत सर्वाधिक २३,४६८ रस्ते अपघात झाले, तर दिल्लीत सर्वाधिक १,६२२ अपघाती मृत्यू झाले. २०१५ मध्ये देशभरात पाच लाख रस्ते अपघात झाले. त्यात १.४६ लाख लोक ठार झाले. २०१५ मध्ये १३ राज्यांत ८७.२ टक्के रस्ते अपघात झाले. त्यात तामिळनाडूत सर्वाधिक ७९,७४६ लोक जखमी झाले. या यादीत कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ, महाराष्ट्र, आंध्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगढ, ओडिशा, पश्चिम बंगाल यांचाही समावेश आहे.२०१५ मधील पाच लाख रस्ते अपघातांपैकी एकतृतीयांश अपघात दुचाकीशी संबंधित आहेत. २८.४ टक्के अपघात राष्ट्रीय महामार्गावर, २४ टक्के अपघात राज्यमार्गावर आणि ४७.६ टक्के अपघात अन्य मार्गांवर झाले. मरण पावलेले ३५ टक्के लोक राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातातील आहेत, यात जखमी २९ टक्के आहेत.दुपारी ३ ते सायंकाळी ६, तसेच सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेदरम्यान १७ टक्के अपघात झाल्याचे हा अहवाल म्हणतो. ‘हिट अँड रन’ची ५७,०८३ प्रकरणे घडली. रस्ते अपघातात हे प्रमाण ११.४ टक्के आहे, अशा अपघातांत २०,७०९ लोक मरण पावले.