शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

खासदार आदर्श ग्राम योजना सुरू

By admin | Updated: October 12, 2014 02:14 IST

लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण भारताचा विकास करण्याच्या उद्देशाने शनिवारी ‘खासदार आदर्श ग्राम योजने’चा शुभारंभ झाला.

नवी दिल्ली : लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण भारताचा विकास करण्याच्या उद्देशाने शनिवारी ‘खासदार आदर्श ग्राम योजने’चा शुभारंभ झाला. या योजनेखाली प्रत्येक खासदाराला 2क्16 र्पयत एका गावाचा आणि 2क्19 र्पयत दोन गावांचा विकास करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ही योजना आपल्या ‘सकारात्मक राजकारणा’मुळे देशभरातील गावागावांत झपाटय़ाने पोहोचेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
  ही योजना मागणीवर आधारित असावी, समाजाकडून प्रेरित असावी आणि यात लोकांचा सहभाग असावा, अशा तीन अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या. मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये ही योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत खासदारांना कोणतेही गाव निवडण्याचे स्वातंत्र्य असेल. परंतु निवडलेले गाव हे त्याचे/तिचे वा त्याच्या सासरच्या मंडळींचे नसावे. आपण स्वत: वाराणशी या आपल्या मतदारसंघातील गावाची निवड करणार असल्याचे मोदी यांनी सांगितले.  (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च्सर्व 8क्क् खासदारांनी प्रत्येकी तीन गावे निवडली तर 2क्19 र्पयत सुमारे 25क्क् गावांचा विकास होईल. परंतु प्रत्येक खासदाराला 2क्16 र्पयत किमान एका गावाचा विकास करावा लागेल. या योजनेच्या धर्तीवर राज्येही आपल्या आमदारांसाठी अशी योजना सुरू करू शकतात. तसे झाले तर आणखी 6 ते 7 हजार गावांचा विकास होईल.