शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

निवडणुकीत चिथावणीखोर बोलणा-या उमेदवाराची चलती

By admin | Updated: March 28, 2016 18:04 IST

कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या उमेदवारांच्या तुलनेत प्रक्षोभक, चिथावणीखोर भाषण देणा-या उमेदवारांच्या विजयाचे प्रमाण तीनपट जास्त आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २८ - निवडणूक रिंगणात स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार असेल तर, त्याच्या विजयाची शक्यता अधिक असते असे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात आकडेवारीवर नजर टाकली तर, कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या उमेदवारांच्या तुलनेत प्रक्षोभक, चिथावणीखोर भाषण देणा-या उमेदवारांच्या विजयाचे प्रमाण तीनपट जास्त आहे. 
 
इंडिया स्पेंडच्या विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. विश्लेषणामध्ये मागच्या बारावर्षात देशभरात निवडणूक लढवणा-या उमेदवारांवराचा आढावा घेण्यात आला. कुठलाही गुन्हा दाखल नसलेल्या उमेदवाराच्या विजयाचे प्रमाण १० टक्के आहे, गुन्हयाची नोंद नावावर असलेल्या उमेदवाराच्या विजयाचे प्रमाण २० टक्के तर, प्रक्षोभक भाषणे देणा-या उमेदवाराच्या विजयाची टक्केवारी ३० आहे. 
संसद आणि विविध विधानसभांमधील ७० सदस्यांविरोधात प्रक्षोभक भाषणांचे खटले प्रलंबित आहेत. या सदस्यांनी स्वत: निवडणूक आयोगाकडे ही माहिती उघड केली आहे. चिथावणीखोर भाषण देणारे सर्वाधिक उमेदवार भाजपचे आहेत.
मागच्या बारावर्षात प्रक्षोभक भाषणाचा आरोप असलेले ३९९ उमेदवारांनी विविध संसदीय आणि विधानसभा निवडणूका लढवल्या. भाजप ९७ उमेदवारांसह या यादीत आघाडीवर आहे.