शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

२०५० पर्यंत सर्वाधिक मुस्लिम भारतात

By admin | Updated: April 3, 2015 13:33 IST

२०५० मध्ये जगभरात लोकसंख्येनुसार हिंदू तिस-या स्थानावर येणार असून भारत इंडोनेशियाला मागे टाकत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनणार आहे.

ऑनलाइन लोकमत 

वॉशिंग्टन, दि. ३ - २०५० मध्ये जगभरात लोकसंख्येनुसार हिंदू तिस-या स्थानावर येणार असून भारत इंडोनेशियाला मागे टाकत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनणार आहे. एका संस्थेने केलेल्या अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

प्यू संशोधन केंद्राने नुकताच एक अहवाल प्रकाशित केला असून यामध्ये जगभरातील प्रमुख धर्मांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.  जगभरात हिंदूची  संख्या आजच्या तुलनेत ३४ टक्क्यांपर्यंत वाढेल असा कयास या अहवालात वर्तवण्यात आला आहे. २०५० पर्यंत जगात हिंदूचे प्रमाण १४.२ टक्के एवढे असेल. त्याखालोखाल कोणत्याही धर्माचे अनुकरण न करणा-यांचा नंबर लागेल. हे प्रमाण १३.२ टक्के एवढे असेल. आगामी चार दशकात ख्रिश्चन धर्म हा पहिल्या स्थानावरच असेल. पण या कालावधीत मुस्लिम धर्मीयांच्या लोकसंख्येतही झपाट्याने वाढ होईल असे या अहवालात म्हटले आहे. २०५० मध्ये मुसलमानांची लोकसंख्या २.८ अब्ज  (एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के) ऐवढी असेल. तर ख्रिश्चनांची लोकसंख्या २.९ अब्ज (एकूण लोकसंख्येच्या ३१ टक्के) ऐवढी असेल. बौद्ध धर्मीयांच्या लोकसंख्येत फारशी वाढ होणार नाही असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.   

२०५० मध्येही भारतात हिंदूंची लोकसंख्या सर्वाधिक असेल. पण तोपर्यंत देशात मुस्लिमांची लोकसंख्याही वाढेल. २०५० मध्ये भारत इंडोनेशियाला मागे टाकून सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनेल असा या अहवालात म्हटले आहे.