शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

5 कोटीहून जास्त भारतीय तणावग्रस्त

By admin | Updated: February 24, 2017 14:55 IST

भारतातील पाच कोटींहून जास्त लोक तणावग्रस्त असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - भारतातील पाच कोटींहून जास्त लोक तणावग्रस्त असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. यामध्ये दक्षिणपूर्व आशिया आणि पश्चिम पॅसिफिक परिसरातील भारतीयांची संख्या जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने जारी केलेल्या अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे. अहवालानुसार चीन आणि भारत सर्वात जास्त तणावात असलेल्या देशांच्या यादीत आहेत. जगभरात तणावग्रस्त असलेल्यांची संख्या जवजवळ 32.2 कोटी असून, यातील 50 टक्के फक्त भारत आणि चीनमध्ये आहे.
 
2005 ते 2015 दरम्यान तणावग्रस्त लोकांची संख्या 18 टक्क्यांनी वाढली असल्याचं अहवालातून समोर आलं आहे. तणावाव्यतिरिक्त भारत आणि चीनमध्ये 'चिंता' हीदेखील एक मोठी समस्या आहे. भारत आणि इतर मध्यम उत्पन्न देशांमध्ये चिंताग्रस्त असणं आत्महत्येचं एक मुख्य कारण आहे. 2015 मध्ये भारतात 3.8 कोटी लोक चिंताग्रस्त सारख्या समस्येमुळे पीडित होते. 
 
पुरुषांशी तुलना करता महिलांमध्ये तणाव आणि चिंतेची समस्या जास्त असल्याचं जाणवलं आहे. कमी आणि मध्यम उत्पन्न देशांमध्ये एकूण 78 टक्के लोक आत्महत्या करत असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे. 2012 मध्ये भारत आत्महत्या करणा-यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होता.