शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
3
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
4
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
5
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
6
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
7
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
8
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
9
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
10
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
11
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
12
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
13
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
14
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
15
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
16
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
17
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
18
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
19
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
20
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

5 कोटीहून जास्त भारतीय तणावग्रस्त

By admin | Updated: February 24, 2017 14:55 IST

भारतातील पाच कोटींहून जास्त लोक तणावग्रस्त असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - भारतातील पाच कोटींहून जास्त लोक तणावग्रस्त असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. यामध्ये दक्षिणपूर्व आशिया आणि पश्चिम पॅसिफिक परिसरातील भारतीयांची संख्या जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने जारी केलेल्या अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे. अहवालानुसार चीन आणि भारत सर्वात जास्त तणावात असलेल्या देशांच्या यादीत आहेत. जगभरात तणावग्रस्त असलेल्यांची संख्या जवजवळ 32.2 कोटी असून, यातील 50 टक्के फक्त भारत आणि चीनमध्ये आहे.
 
2005 ते 2015 दरम्यान तणावग्रस्त लोकांची संख्या 18 टक्क्यांनी वाढली असल्याचं अहवालातून समोर आलं आहे. तणावाव्यतिरिक्त भारत आणि चीनमध्ये 'चिंता' हीदेखील एक मोठी समस्या आहे. भारत आणि इतर मध्यम उत्पन्न देशांमध्ये चिंताग्रस्त असणं आत्महत्येचं एक मुख्य कारण आहे. 2015 मध्ये भारतात 3.8 कोटी लोक चिंताग्रस्त सारख्या समस्येमुळे पीडित होते. 
 
पुरुषांशी तुलना करता महिलांमध्ये तणाव आणि चिंतेची समस्या जास्त असल्याचं जाणवलं आहे. कमी आणि मध्यम उत्पन्न देशांमध्ये एकूण 78 टक्के लोक आत्महत्या करत असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे. 2012 मध्ये भारत आत्महत्या करणा-यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होता.