शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

आरटीआयसाठी मोदींचा ‘थ्री टी मंत्र’

By admin | Updated: October 16, 2015 23:40 IST

सध्याच्या काळात गोपनीयतेला कोणतेही स्थान नाही. माहिती अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) मागवण्यात आलेले उत्तर वेळेत पारदर्शकता राखत आणि कोणतीही अडचण निर्माण होणार नाही

नवी दिल्ली : सध्याच्या काळात गोपनीयतेला कोणतेही स्थान नाही. माहिती अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) मागवण्यात आलेले उत्तर वेळेत पारदर्शकता राखत आणि कोणतीही अडचण निर्माण होणार नाही अशा पद्धतीने जनतेकडे दिले जावे. त्यासाठी त्यांनी ‘टाइमली, ट्रान्स्परन्ट आणि ट्रबल-फ्री’ हा ३ टीचा मंत्र सांगितला.केंद्रीय माहिती आयोगाच्या १० व्या वार्षिक संमेलनात ते बोलत होते. माहितीचा अधिकार कायदा सर्वसामान्यांसाठी असून त्यांना सत्तेवर असलेल्यांना जाब विचारण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. आपण पारदर्शकता अधिक बळकट केल्यास लोकांचा लोकशाहीवरील विश्वास आणखी दृढ होईल, असे ते म्हणाले.माहिती मागवण्याची प्रक्रिया पारदर्शक असावी. विलंबाने मिळालेली माहिती प्रश्न सोडविण्यास मदत करीत नाही, उलट तो वाढविण्यास हातभार लावते. वेळीच दिलेल्या माहितीमुळे चुकीचे निर्णय रोखले जाऊ शकतात. आम्ही त्यावर भर देत आहोत, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)आरटीआयच्या मूळ कल्पनेला पूरक अशीच महत्त्वांकाक्षी डिजिटल इंडिया योजना आहे. अधिकाधिक बाबी आॅनलाईन झाल्या की, पारदर्शकता आणखी वाढेल. प्रश्न उपस्थित करण्याला वाव दिला जावा. एखाद्या नागरिकाने छोटाही प्रश्न विचारल्यास धोरणात्मक बदल घडविणे भाग पडू शकते. सत्तेवर असलेल्यांना योग्य जाब विचारण्याचे अस्त्र सर्वसामान्यांच्या हाती आले आहे.