शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

गुलाम अली व कसुरी वादावरील मोदींचे विधान दुर्भाग्यपूर्ण - शिवसेना

By admin | Updated: October 14, 2015 18:19 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुलाम अली व कसुरी यांच्या कार्यक्रमाच्या वादांना दुर्दैवी म्हणत असतील तर ही दुःखद बाब आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

 
मुंबई, दि. १४ - गोध्रा व अहमदाबादमधील घटनांमुळे जगभरात ओळखले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुलाम अली व कसुरी यांच्या कार्यक्रमाच्या वादांना दुर्दैवी म्हणत असतील तर ही दुर्भाग्यपूर्ण बाब आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. 
बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका वृत्तसमुहाला दिलेल्या मुलाखतीमध्ये दादरीतील हत्या व गुलाम अलींचा कार्यक्रमाचा वाद या घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले होते. मोदींच्या या विधानावरुन विरोधी पक्षांसह मित्रपक्षातील नेत्यांनीही यावर टीका केली आहे. मोदींचे हे विधान त्यांचे वैयक्तिक वाटत नाही तर पंतप्रधानपदाचे वाटते असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर संघ व भाजपाचे मित्र पक्ष हे नरेंद्र मोदींना गोध्रातील 'हिरो' मानतात असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केला आहे. मोदी हे देशाचे पंतप्रधान असून जनतेला उत्तर देण्यास ते बांधील आहेत. दादरीतील घटनेने देशाच्या भावनांना हादरा बसला असून आता नरेंद्र मोदींची घरवापसी होणार असे खान यांनी म्हटले आहे. तर मोदींनी दादरीतील घटनेवर मौन सोडण्यास थोडा उशीरच केला असा टोला नितीशकुमार यांनी लगावला आहे.