शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

गुलाम अली व कसुरी वादावरील मोदींचे विधान दुर्भाग्यपूर्ण - शिवसेना

By admin | Updated: October 14, 2015 18:19 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुलाम अली व कसुरी यांच्या कार्यक्रमाच्या वादांना दुर्दैवी म्हणत असतील तर ही दुःखद बाब आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

 
मुंबई, दि. १४ - गोध्रा व अहमदाबादमधील घटनांमुळे जगभरात ओळखले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुलाम अली व कसुरी यांच्या कार्यक्रमाच्या वादांना दुर्दैवी म्हणत असतील तर ही दुर्भाग्यपूर्ण बाब आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. 
बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका वृत्तसमुहाला दिलेल्या मुलाखतीमध्ये दादरीतील हत्या व गुलाम अलींचा कार्यक्रमाचा वाद या घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले होते. मोदींच्या या विधानावरुन विरोधी पक्षांसह मित्रपक्षातील नेत्यांनीही यावर टीका केली आहे. मोदींचे हे विधान त्यांचे वैयक्तिक वाटत नाही तर पंतप्रधानपदाचे वाटते असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर संघ व भाजपाचे मित्र पक्ष हे नरेंद्र मोदींना गोध्रातील 'हिरो' मानतात असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केला आहे. मोदी हे देशाचे पंतप्रधान असून जनतेला उत्तर देण्यास ते बांधील आहेत. दादरीतील घटनेने देशाच्या भावनांना हादरा बसला असून आता नरेंद्र मोदींची घरवापसी होणार असे खान यांनी म्हटले आहे. तर मोदींनी दादरीतील घटनेवर मौन सोडण्यास थोडा उशीरच केला असा टोला नितीशकुमार यांनी लगावला आहे.