शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

मोदींची आश्वासने केवळ ‘हवाबाजी’

By admin | Updated: September 9, 2015 08:19 IST

मोदींनी निवडणूक प्रचाराच्या वेळी दिलेली आश्वासने केवळ ‘हवाबाजी’ आणि निवडणूक जुमला असल्याचे सिद्ध झाले आहे. वास्तविकतेचे भान नसलेल्या रालोआ सरकारने अपयश

नवी दिल्ली : मोदींनी निवडणूक प्रचाराच्या वेळी दिलेली आश्वासने केवळ ‘हवाबाजी’ आणि निवडणूक जुमला असल्याचे सिद्ध झाले आहे. वास्तविकतेचे भान नसलेल्या रालोआ सरकारने अपयश झाकण्यासाठी केवळ सारवासारव चालविली आहे, या शब्दांत सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सरकारवर जोरदार प्रहार केला.राहुल गांधी यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार मोहीम छेडल्यामुळेच भूसंपादन विधेयकाबाबत सरकारला माघार घेणे भाग पडले. त्याचे श्रेय पूर्णपणे कार्यकर्त्यांना देतानाच त्यांनी कामगार सुधारणा, महिला आणि बालकल्याण, माहिती अधिकार कायदा आणि मनरेगासारख्या योजनांसाठीही सरकारविरुद्ध अशाच पद्धतीचे आंदोलन पुकारण्याचे आवाहन केले. मोदींनी मीडिया इव्हेंटस्ला महत्त्व देत घोषणा दिल्या; मात्र त्यांना शब्द पाळता आलेला नाही. हेडलाईन्स देण्यावर जोर दिला, पण प्रत्यक्षात आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. गेल्या आठवड्यात दिल्लीत रा.स्व.संघ आणि संलग्न १५ संघटनांची बैठक झाली.दुष्काळ आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्षदेशाच्या विविध भागात दुष्काळाची स्थिती आहे. शेतकरी निराशेच्या गर्तेत सापडला आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाऊस किंवा पाऊसच नसल्यामुळे पिके नष्ट झाली आहेत. मोदी सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील बनले आहे. कलबुर्गी, पानसरेंचा उल्लेखपुरोगामी विचारवंत आणि लेखकांना जीवानिशी संपवले जात आहे, असे सांगताना त्यांनी अप्रत्यक्षपणे अलीकडेच हत्या झालेल्या डॉ. एम.एम. कलबुर्गी आणि गोविंद पानसरे यांचा अप्रत्यक्ष उल्लेख केला.