शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
3
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
4
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
5
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
6
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
7
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
8
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
9
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
10
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
11
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
12
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
13
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
14
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
15
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
16
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
17
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
18
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
19
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
20
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 

मोदींचा हिंदू-मुस्लिमांत फूट पाडण्याचा डाव

By admin | Updated: February 11, 2016 08:25 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरकारचा ज्या पद्धतीने वापर करतात त्यावरून उथळपणाच दिसून येतो, त्यांनी निवडणुकीत हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यासाठी रा.स्व.संघासोबत

तिरुवनंतपूरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरकारचा ज्या पद्धतीने वापर करतात त्यावरून उथळपणाच दिसून येतो, त्यांनी निवडणुकीत हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यासाठी रा.स्व.संघासोबत विखारी प्रचार चालविला असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी येथे केरळ प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना केला.मोदींकडे घडामोडी समजून घेण्याचा अभाव असून ते स्वत:च्या कल्पनांबाबत मीडियामध्ये मोठा उत्सव सुरू करतात. त्यांना तपशीलात जाण्याची गरज वाटत नाही. केवळ कार्यक्रम आणि समारंभांवर आधारित राजकारण करणे आवडते. नागा करार झाला त्यावेळी मोदींनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना त्याबाबत माहिती दिली, मात्र मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांना त्याबाबत काहीही कळविले नाही. गृहमंत्र्यांना काहीही माहिती नसते, असा कोणताही करार नाही हे आपल्याला लवकरच दिसून येते. काय सुरू आहे याची पंतप्रधानांनाही माहिती नसते. कुणीतरी मोदींना करार झाला म्हणून सांगतात ते काँग्रेस अध्यक्षांना करारावर स्वाक्षरी झाली म्हणून सांगतात,असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)एकजुटीचे आवाहन...विधानसभा निवडणुकीत सर्व मतभेद बाजूला सारत एकजुटीने लढण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी पक्षकार्यकर्त्यांना केले आहे. केरळच्या प्रदेश नेत्यांनी प. बंगालमध्ये माकपसोबत युती न करण्याचा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे धरला आहे. प.बंगालसोबतच केरळमध्ये विधानसभा निवडणुका होत आहे. प.बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता उलथून टाकण्यासाठी माकपच्या नेत्यांनी काँग्रेसला युती करण्याचे आवाहन केले असले तरी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांमध्ये या मुद्यावर मतभिन्नता असल्याचे उघड झाले आहे.