शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

मोदींनी आश्वासनांची पूर्तता केलेली नाही

By admin | Updated: April 4, 2015 23:30 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासने दिली. मात्र, पंतप्रधानदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी अद्याप त्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही,

विजय चोप्रा : संमेलनात मोदींवर टीका घुमान : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासने दिली. मात्र, पंतप्रधानदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी अद्याप त्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही, असे मत ‘पंजाबकेसरी’चे मुख्य संपादक विजय चोप्रा यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ यांनी चोप्रा यांची मुलाखत घेतली. मोदी यांनी लोकसभेत मिळवलेल्या यशासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर चोप्रा म्हणाले, ‘‘यूपीए सरकारच्या कामावर जनता खूप नाराज होती. त्यावेळच्या प्रस्थापित सरकारविरोधात रोष म्हणून जनतेने मोठ्या प्रमाणात मोदींच्या बाजूने मत दिले. मात्र, आतापर्यंत मोदींनी केवळ आश्वासने दिली. त्याच्या पूर्ततेसाठी फारशी पावले उचललेली नाहीत. महागाई अद्याप कमी झालेली नाही. उलट ती वाढताना दिसत आहे. काळा पैसा देशात परत आणण्यासाठी ठोस पावलेदेखील मोदी सरकारने उचललेली नाहीत.’’‘पेड न्यूज’बाबतही मोदींवर टीका‘पेड न्यूज’ संदर्भातही चोप्रा यांनी मोदींवर टीका केली. ‘‘निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मर्यादेच्या आतच सर्व उमेदवार खर्च दाखवतात. प्रत्यक्षात मात्र, त्यापेक्षा जास्त खर्च होतो. खुद्द मोदी यांनीही हेच केले,’’ असे ते म्हणाले. ‘पेड न्यूज’ हे माध्यमांसाठी मोठे आव्हान असल्याचे चोप्रा यांनी यावेळी नमूद केले.