शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

मोदी सरकारने मध्यमवर्गावर चढविला हल्ला

By admin | Updated: March 20, 2016 04:25 IST

अल्पबचतीवर मिळणाऱ्या व्याजात घट करून केंद्रातील मोदी सरकारने मध्यमवर्गावर आणखी एक हल्ला केला असल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी

- अल्पबचतीवरून राहुल गांधी यांची टीका

नवी दिल्ली : अल्पबचतीवर मिळणाऱ्या व्याजात घट करून केंद्रातील मोदी सरकारने मध्यमवर्गावर आणखी एक हल्ला केला असल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली आहे.हे सरकार आतापर्यंत शेतकरीविरोधी धोरणे आखून, त्याची अंमलबजावणी करीत आले आहे. गरिबांना सोयी-सवलती देण्यातही मोदी सरकार अपयशी ठरले आहे; आणि आता सरकारने मध्यमवर्गाच्या अल्पबचतीवरील व्याजात घट करून या नोकरदारांवरही हल्ला चढवला आहे, असे ते म्हणाले.किसान विकास पत्र आणि पीपीएफ हा कायमच नोकरदार मध्यमवर्गाचा अल्पबचतीचा मार्ग राहिला आहे. ज्येष्ठ नागरिकांना तर त्यावर काहीसे व्याजही जादा दिले जाते. पण आता मोदी सरकारने समाजातील या घटकांनाही त्रास देण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.