शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
4
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
6
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
7
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
8
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
10
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
11
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
12
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
13
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
15
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
16
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
17
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
18
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
19
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
20
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?

मोदी सरकारने मध्यमवर्गावर चढविला हल्ला

By admin | Updated: March 20, 2016 04:25 IST

अल्पबचतीवर मिळणाऱ्या व्याजात घट करून केंद्रातील मोदी सरकारने मध्यमवर्गावर आणखी एक हल्ला केला असल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी

- अल्पबचतीवरून राहुल गांधी यांची टीका

नवी दिल्ली : अल्पबचतीवर मिळणाऱ्या व्याजात घट करून केंद्रातील मोदी सरकारने मध्यमवर्गावर आणखी एक हल्ला केला असल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली आहे.हे सरकार आतापर्यंत शेतकरीविरोधी धोरणे आखून, त्याची अंमलबजावणी करीत आले आहे. गरिबांना सोयी-सवलती देण्यातही मोदी सरकार अपयशी ठरले आहे; आणि आता सरकारने मध्यमवर्गाच्या अल्पबचतीवरील व्याजात घट करून या नोकरदारांवरही हल्ला चढवला आहे, असे ते म्हणाले.किसान विकास पत्र आणि पीपीएफ हा कायमच नोकरदार मध्यमवर्गाचा अल्पबचतीचा मार्ग राहिला आहे. ज्येष्ठ नागरिकांना तर त्यावर काहीसे व्याजही जादा दिले जाते. पण आता मोदी सरकारने समाजातील या घटकांनाही त्रास देण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.