शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

बिग बींचा आदर्श, उत्तरप्रदेश सरकारने दिलेलं पेन्शन नाकारलं

By admin | Updated: October 21, 2015 12:54 IST

उत्तरप्रदेश सरकारने यश भारती पुरस्कारांतर्गत दिलेले ५० हजार रुपयांचे मासिक पेन्शन परत करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत

लखनौ, दि. २१ - उत्तरप्रदेश सरकारने यश भारती पुरस्कारांतर्गत दिलेलं ५० हजार रुपयांचे मासिक पेन्शन परत करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. ही रक्कम राज्यातील गरीबांसाठी वापरली पाहिजे असे सांगत बच्चन कुटुंबीयाने पेन्शन नाकारली आहे. 

उत्तरप्रदेश सरकारने यश भारती पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींना मासिक ५० हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेतला होता. उत्तर प्रदेशसी संबंधीत असलेल्या व्यक्तींना सरकारतर्फे यश भारती हा पुरस्कार दिला जातो. १९९४ पासून हा पुरस्कार सुरु झाला असून आत्तापर्यंत १५० व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि जया बच्चन या तिघांचाही समावेश आहे. या पुरस्काराने सन्मानित झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपये मासिक पेन्शन दिले जाईल अशी घोषणा सरकारने केली होती. विशेष बाब म्हणजे आत्तापर्यंत हा पुरस्कार ज्यांना मिळाला आहे त्यापैकी बहुसंख्य लोकांची आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यामुळे अशा सधन मंडळींना पेन्शन देण्याची घोषणा करुन सरकारने काय साधले असा सवाल उपस्थित होता. 

'उत्तरप्रदेश सरकारने दिलेल्या सन्मानाचा मी आदर करतो, बच्चन कुटुंबीय विनम्रतेने हे पेन्शन परत कऱण्याचा निर्णय घेत असून आम्हाला दिली जाणारी पेन्शनची रक्कम गरीब व गरजू व्यक्तींना द्यावी' असे अमिताभ बच्चन यांनी म्हटल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.