शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

बिग बींचा आदर्श, उत्तरप्रदेश सरकारने दिलेलं पेन्शन नाकारलं

By admin | Updated: October 21, 2015 12:54 IST

उत्तरप्रदेश सरकारने यश भारती पुरस्कारांतर्गत दिलेले ५० हजार रुपयांचे मासिक पेन्शन परत करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत

लखनौ, दि. २१ - उत्तरप्रदेश सरकारने यश भारती पुरस्कारांतर्गत दिलेलं ५० हजार रुपयांचे मासिक पेन्शन परत करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. ही रक्कम राज्यातील गरीबांसाठी वापरली पाहिजे असे सांगत बच्चन कुटुंबीयाने पेन्शन नाकारली आहे. 

उत्तरप्रदेश सरकारने यश भारती पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींना मासिक ५० हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेतला होता. उत्तर प्रदेशसी संबंधीत असलेल्या व्यक्तींना सरकारतर्फे यश भारती हा पुरस्कार दिला जातो. १९९४ पासून हा पुरस्कार सुरु झाला असून आत्तापर्यंत १५० व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि जया बच्चन या तिघांचाही समावेश आहे. या पुरस्काराने सन्मानित झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपये मासिक पेन्शन दिले जाईल अशी घोषणा सरकारने केली होती. विशेष बाब म्हणजे आत्तापर्यंत हा पुरस्कार ज्यांना मिळाला आहे त्यापैकी बहुसंख्य लोकांची आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यामुळे अशा सधन मंडळींना पेन्शन देण्याची घोषणा करुन सरकारने काय साधले असा सवाल उपस्थित होता. 

'उत्तरप्रदेश सरकारने दिलेल्या सन्मानाचा मी आदर करतो, बच्चन कुटुंबीय विनम्रतेने हे पेन्शन परत कऱण्याचा निर्णय घेत असून आम्हाला दिली जाणारी पेन्शनची रक्कम गरीब व गरजू व्यक्तींना द्यावी' असे अमिताभ बच्चन यांनी म्हटल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.