शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

छपरा माध्यान्ह भोजन विषबाधाप्रकरणी मीना देवीला 10 वर्षांचा कारावास

By admin | Updated: August 29, 2016 16:54 IST

16 जुलै 2013ला सारण जिल्ह्यातील गंडामन गावात माध्यान्ह भोजन आहारातून विषबाधा होऊन 23 मुलांचा मृत्यू झाला

ऑनलाइन लोकमतबिहार, दि. 29 - 16 जुलै 2013ला सारण जिल्ह्यातील गंडामन गावात माध्यान्ह भोजन आहारातून विषबाधा होऊन 23 मुलांचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीत तत्कालीन शाळेच्या मुख्याध्यापिका मीना देवी हिला कोर्टानं 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र तिचा पती अर्जुन राय याची सर्व आरोपीतून कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी सुनावणीसाठी जवळपास 40 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. त्यात दोन जेवण बनवणारे व्यक्ती, 22 ग्रामीण व्यक्ती, 9 डॉक्टर तसेत एसआयटीच्या 7 अधिका-यांची साक्ष घेण्यात आली. अखेर सर्व साक्षी पुराव्यांनंतर मुख्याध्यापिका मीना देवी हिला कोर्टानं 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

बिहारमधल्या सारण जिल्ह्यातल्या छपरापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या गंडामन गावातल्या सरकारी शाळेत माध्यान्ह भोजनात मुलांना डाळ, भात आणि सोयाबिनची भाजी खाण्यासाठी देण्यात आली होती. सोयाबिनची भाजी खाल्ल्यानं मुलांना उलट्या आणि मळमळचा त्रास जाणवू लागला. लगेचच आजारी पडल्यानं त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र मुलांची स्थिती फारच गंभीर झाल्यानं त्यांना पटनाच्या पीएमसीएच या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. उपचारादरम्यान 21 मुलांसह जेवण बनवणा-या महिलेचाही मृत्यू झाला.

विशेष म्हणजे या दुर्घटनेत जेवण बनवणा-या महिलेच्या दोन मुलांचाही मृत्यू ओढवला होता. त्यामुळे एकूण 23 मुलांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर जेवणात विष असल्याचं स्पष्ट झालं होतं.