शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

कर्तव्य बजावताना मृत झालेले शहीदच

By admin | Updated: March 29, 2017 01:38 IST

कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या निमलष्करी दलाच्या सर्व जवानांना शहीद मानले जाते, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर

नवी दिल्ली : कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या निमलष्करी दलाच्या सर्व जवानांना शहीद मानले जाते, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी मंगळवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात नमूद केले. गेल्या चार वर्षांत देशाच्या विविध भागांतील दंगली हाताळताना निमलष्करी दलाचा एकही जवान मृत्युमुखी पडला नाही, असेही ते म्हणाले. २०१४ ते २१ मार्च २०१७ यादरम्यान ३,४३६ निमलष्करी जवान जखमी झाले. तथापि, २०१३-१५ दरम्यान दंगलखोरांना काबूत आणताना १२ पोलीस कर्मचारी ठार, तर ४,७८० जखमी झाले. निमलष्करी जवानांना सुरक्षा साधने, आधुनिक शस्त्रे आणि दारूगोळा पुरविण्यात येतो, असेही सांगून ते म्हणाले की, पोलिसांच्या आधुनिकीकरणासाठी व्यूहात्मक प्राधान्य व संचालनात्मक गरजांनुसार सुरक्षा साधने तसेच उपकरणे घेण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक साह्य पुरविते. त्यातून चिलखत, बुलेटप्रूफ जाकीट, बुलेटप्रूफ हेल्मट या साहित्याची खरेदी केली जाते. (लोकमत न्यूज नेटवर्क)