शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

कर्तव्य बजावताना मृत झालेले शहीदच

By admin | Updated: March 29, 2017 01:38 IST

कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या निमलष्करी दलाच्या सर्व जवानांना शहीद मानले जाते, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर

नवी दिल्ली : कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या निमलष्करी दलाच्या सर्व जवानांना शहीद मानले जाते, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी मंगळवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात नमूद केले. गेल्या चार वर्षांत देशाच्या विविध भागांतील दंगली हाताळताना निमलष्करी दलाचा एकही जवान मृत्युमुखी पडला नाही, असेही ते म्हणाले. २०१४ ते २१ मार्च २०१७ यादरम्यान ३,४३६ निमलष्करी जवान जखमी झाले. तथापि, २०१३-१५ दरम्यान दंगलखोरांना काबूत आणताना १२ पोलीस कर्मचारी ठार, तर ४,७८० जखमी झाले. निमलष्करी जवानांना सुरक्षा साधने, आधुनिक शस्त्रे आणि दारूगोळा पुरविण्यात येतो, असेही सांगून ते म्हणाले की, पोलिसांच्या आधुनिकीकरणासाठी व्यूहात्मक प्राधान्य व संचालनात्मक गरजांनुसार सुरक्षा साधने तसेच उपकरणे घेण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक साह्य पुरविते. त्यातून चिलखत, बुलेटप्रूफ जाकीट, बुलेटप्रूफ हेल्मट या साहित्याची खरेदी केली जाते. (लोकमत न्यूज नेटवर्क)