शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

विवाहीत महिला विद्यार्थ्यांचं लक्ष भरकटवतात: तेलंगणा सरकार

By admin | Updated: March 2, 2017 16:25 IST

विवाहीत महिला विद्यार्थ्यांचं अभ्यासातून लक्ष विचलीत करतात असा तर्क सरकारने लावला आहे.

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 2 - केवळ लग्न न झालेल्या महिलाच सामाजिक कल्याण निवासी महिला पदवी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पात्र आहेत असं तेलंगणा सरकारने म्हटलं आहे.  विवाहीत महिला विद्यार्थ्यांचं अभ्यासातून लक्ष विचलीत करतात असा तर्क सरकारने लावला आहे.  एक वर्षासाठी असा नियम काढण्यात आला आहे. 
 
 तेलंगणा सोशल वेलफेअर रेजिडेंशिअल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स सोसायटी द्वारा एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. यामध्ये  2017-18 या वर्षात बीए/बीकॉम/बीएससी-फर्स्ट ईअरसाठी महिला (केवळ अविवाहीत महिला) अर्ज करू शकतात असं म्हटलं आहे.  या निर्णयावर तेलंगणामध्ये मोठा विरोध होत आहे . सध्या सामाजिक कल्याण निवासी महिला पदवी महाविद्यालयातील पहिल्या वर्षात जवळपास 4000 महिला शिक्षण घेत आहेत. सामाजिक संघटनांनी या नियमाचा विरोध केला आहे. विवाहीत महिलांना शिक्षण घेण्यापासून कोणी कसं रोखू शकतं असा सवाल उपस्थित करत महिला संघटनांनी याचा कडाडून विरोध केला आहे.  
 
लग्न झालेल्या महिलांचे पती त्यांना आठवड्यात किमान एक-दोनदा भेटायला येतील त्यामुळे अभ्यासातून लक्ष विचलीत होऊ शकतं म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं तेलंगणा सोशल वेलफेअर रेजिडेंशिअल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स सोसायटीचे व्यंकट राजू यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.