शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

विवाहीत महिला विद्यार्थ्यांचं लक्ष भरकटवतात: तेलंगणा सरकार

By admin | Updated: March 2, 2017 16:25 IST

विवाहीत महिला विद्यार्थ्यांचं अभ्यासातून लक्ष विचलीत करतात असा तर्क सरकारने लावला आहे.

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 2 - केवळ लग्न न झालेल्या महिलाच सामाजिक कल्याण निवासी महिला पदवी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पात्र आहेत असं तेलंगणा सरकारने म्हटलं आहे.  विवाहीत महिला विद्यार्थ्यांचं अभ्यासातून लक्ष विचलीत करतात असा तर्क सरकारने लावला आहे.  एक वर्षासाठी असा नियम काढण्यात आला आहे. 
 
 तेलंगणा सोशल वेलफेअर रेजिडेंशिअल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स सोसायटी द्वारा एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. यामध्ये  2017-18 या वर्षात बीए/बीकॉम/बीएससी-फर्स्ट ईअरसाठी महिला (केवळ अविवाहीत महिला) अर्ज करू शकतात असं म्हटलं आहे.  या निर्णयावर तेलंगणामध्ये मोठा विरोध होत आहे . सध्या सामाजिक कल्याण निवासी महिला पदवी महाविद्यालयातील पहिल्या वर्षात जवळपास 4000 महिला शिक्षण घेत आहेत. सामाजिक संघटनांनी या नियमाचा विरोध केला आहे. विवाहीत महिलांना शिक्षण घेण्यापासून कोणी कसं रोखू शकतं असा सवाल उपस्थित करत महिला संघटनांनी याचा कडाडून विरोध केला आहे.  
 
लग्न झालेल्या महिलांचे पती त्यांना आठवड्यात किमान एक-दोनदा भेटायला येतील त्यामुळे अभ्यासातून लक्ष विचलीत होऊ शकतं म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं तेलंगणा सोशल वेलफेअर रेजिडेंशिअल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स सोसायटीचे व्यंकट राजू यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.