शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

कमी दाबाने पाणी पुरवठा

By admin | Updated: March 8, 2015 00:30 IST

प्रभागातील रस्त्यांची अवस्था चांगली आहे. घंटागाडी नियमित येते. रस्त्यांवरील दिवे चालू असून, काही वेळा बंद असतात. औषध फवारणी होत नाही. पाणीपुरवठा सुरळीत आहे, परंतु कधी कधी कमी दाबाने पाणी येते.

प्रभागातील रस्त्यांची अवस्था चांगली आहे. घंटागाडी नियमित येते. रस्त्यांवरील दिवे चालू असून, काही वेळा बंद असतात. औषध फवारणी होत नाही. पाणीपुरवठा सुरळीत आहे, परंतु कधी कधी कमी दाबाने पाणी येते.
- दिस्ती जोशी, जुने सिडको.
रस्त्यावरील भाजीबाजार हटवा
प्रभागातील पाणीप्रश्न व इतर समस्या या भेडसावत नसल्यातरी जुने सिडको येथे रस्त्यावर भरणारा भाजीबाजार हटविणे गरजेचे आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. तसेच वाहतुकीची समस्या सुटेल.
- सुरज अहिरे, शांतीनगर
गुन्हेगारी थांबवा
प्रभागातील पाणीप्रश्न सुरळीत आहे. रस्त्यांवरील दिवेदेखील रात्रीच्या वेळी सुरू असतात. परंतु प्रभागात चोरी होण्याचे व गुंडगिरीचे प्रमाण वाढले आहे. यासाठी पोलिसांनी नियोजन करावे.
- तानाजी सांगळे, लेखानगर
पोलीस गस्त वाढवावी
प्रभागात गेल्या काही महिन्यांपासून चोरी, घरफोडी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. घराला कुलूप लावून बाहेरगावी जाणे मुश्कील झाले असून, यासाठी पोलिसांनी रात्रीची पोलीस गस्त वाढविण्याची गरज आहे.
- जयश्री लोखंडे, जुने सिडको.
धूर फवारणी करावी
प्रभागात औषध व धूर फवारणी केली जात नाही. सिडको भागात स्वाइन फ्लूसदृश रुग्णांची संख्या वाढली असून, मनपाने स्वच्छता व धूर फवारणी नियमित करावी. पथदीप चालू-बंद असतात. हद्दीच्या वादामुळे विकासकामे करताना अडचणी निर्माण होतात.
-पंडित सोनवणे, महाराणाप्रताप चौक.

डासांचे प्रमाण वाढले
प्रभागात घंटागाडी नियमित येत असली तरी धूर व औषध फवारणी होत नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. रस्ते चांगले असून, सुंदरबन कॉलनी उद्यानात खेळणी बसविण्याची गरज आहे.
- महेंद्र विभांडिक, सुंदरबन कॉलनी

(पान ५ वरील उर्वरित मजकूर)
उद्यानाची दुरवस्था
प्रभागातील सुंदरबन कॉलनी येथे नगरसेवकांनी मनपाच्या माध्यमातून अद्यावत उद्यान उभारले होते. या उद्यानात दररोज सायंकाळच्या वेळी खेळण्यासाठी लहान मुलांची गर्दी होत असे; परंतु गेल्या काही महिन्यांपासून उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे येथे टवाळखोरीचा उपद्रव वाढलेला आहे. याठिकाणी असलेल्या खेळण्या गायब झाल्या असून, उद्यानातील लॉन खराब झाले आहे. उद्यानातील दिवे बंद झालेले असून, संपूर्ण उद्यानाची दुरवस्था झाली आहे. प्रभागात उद्यानांची संख्या कमी असतानाही आहे त्या उद्यानाची देखभाल मनपाकडून करण्यात येत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.