शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

पाण्यासाठी शहरवासीयांचे रात्रभर जागरण नागरिकांचे प्रचंड हाल : पाण्याच्या अनिश्चिततेने महिलांची उडाली झोप; अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा

By admin | Updated: March 13, 2016 00:04 IST

जळगाव : पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती व व्हॉल्व्ह दुरुस्ती नंतर शुक्रवारी मध्यरात्री शहरातील काही भागात पाणीपुरवठा झाला. पाणी पुरवठा केव्हा होणार याबाबत निि›त वेळ नसल्याने शहरवासीयांना रात्रभर पाण्याची प्रतीक्षा करावी लागली, त्यासाठी नागरिकांना रात्रभर जागरण करावे लागले. काही भागात कमी दाबाने तसेच पुरेसा पाणीपुरवठा न झाल्यानेनागरिकांचेप्रचंडहालझाले.हीचपरिस्थितीशनिवारीदिवसभरवरात्रीहोती.

जळगाव : पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती व व्हॉल्व्ह दुरुस्ती नंतर शुक्रवारी मध्यरात्री शहरातील काही भागात पाणीपुरवठा झाला. पाणी पुरवठा केव्हा होणार याबाबत निि›त वेळ नसल्याने शहरवासीयांना रात्रभर पाण्याची प्रतीक्षा करावी लागली, त्यासाठी नागरिकांना रात्रभर जागरण करावे लागले. काही भागात कमी दाबाने तसेच पुरेसा पाणीपुरवठा न झाल्यानेनागरिकांचेप्रचंडहालझाले.हीचपरिस्थितीशनिवारीदिवसभरवरात्रीहोती.

मनपाच्या वाघूर पाणीपुरवठा योजनेच्या १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला मेहरूणमधील रेणूका हॉस्पिटलसमोर लागलेल्या गळती दुरुस्तीचे काम मंगळवारी दुपारी हाती घेतल्याने ९ रोजी होणारा पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर पडला होता. त्यानंतरगळती दुरुस्तीचे काम ३० तास सुरू होतेे. ही दुरुस्ती शुक्रवारी दुपारी पूर्ण झाली. त्यानंतर शहराती पाण्याच्या टाक्या भरण्यास प्रारंभ झाला व शुक्रवारी रात्रीपासूनच पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली.
--------
इन्फो
दुर्लक्षचा फटका
कस्तुरी हॉटेलनजीकचा हा व्हॉल्व्ह चार वर्षांपूर्वी एकदा खराब झाला होता. त्यानंतर त्याच्या दुरूस्तीकडे गांभीर्याने कोणीच लक्ष दिले नाही. तत्कालीन पाणी पुरवठा सभापती व विद्यमान स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांनी याबाबत सूचना देऊनही पाणी पुरवठा विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले त्याचा फटका ऐन उन्हाळ्यात शहरातील नागरिकांना बसला.

------
अनेकांचे रात्रभर जागरण
पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी नियोजित वेळापत्रकाच्या १५ तास उशिराने महाबळ परिसर, प्रेमनगर परिसर, वाल्मीक नगर, कांचन नगर अशा पाणी पुरवठ्याच्या विविध टप्प्यात रात्री १२ वाजेनंतर पाणी पुरवठा सुरू झाला मात्र त्याच्या वेळा निि›त नव्हत्या, त्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. अनेक भागात रात्री १२ नंतर पाणी येईल असे सांगण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात मध्यरात्री २ वाजेनंतर ते पहाटे पाच वाजेच्या दरम्यान पाणी आले. तेही कमी दाबाने झाल्याने नागरिकांचे हाल झाले.
शनिवारीही बर्‍याच भागात पाणी पुरवठा झाला मात्र तोदेखील १० ते १२ तास उशिराने झाल्याचे सूत्रांनी सांगितले.