शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

लोकसभा झाली अधिक कार्यक्षम

By admin | Updated: August 3, 2014 02:13 IST

सरकारप्रमाणोच संसदेतही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. तीन वर्षाची कोंडी आता फुटली आहे आणि सभागृहाच्या पटलावरचे कामकाज वाढत चालले आहे

नवी दिल्ली : सरकारप्रमाणोच संसदेतही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. तीन वर्षाची कोंडी आता फुटली आहे आणि सभागृहाच्या पटलावरचे कामकाज वाढत चालले आहे. मागील तीन आठवडय़ांत 16 व्या लोकसभेची कार्यक्षमता 1क्3 टक्के असल्याची नोंद करण्यात आली. याच काळात 15 व्या लोकसभेची कार्यक्षमता फक्त 61 टक्के एवढीच होती.
लोकसभेमध्ये रालोआ सरकारचे बहुमतात असणो हे सभागृहातील कामकाज सुरळीतपणो चालण्यामागचे कारण असू शकेल. खासदारही सभागृहांच्या कामकाजामध्ये मोठय़ा प्रमाणावर सहभागी होत                   आहेत. 
पहिल्यांदाच निवडून आलेल्या खासदारांचा सभागृहातील सहभाग विलक्षण आहे. 2क्14 मध्ये पहिल्यांदा निवडून आलेल्या खासदारांचा अनुदान मागण्यांवरील चर्चेतील सहभाग वाढून 58 टक्के झाला आहे. म्हणजे 158 नवनिर्वाचित खासदारांनी या चर्चेत सहभाग घेतला. 2क्क्9 मध्ये ही संख्या 1क्क् होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च्नवनिर्वाचित खासदारांपैकी 47 टक्के खासदारांची रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेतला, असे पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्च या स्वतंत्र संस्थेने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. नव्या खासदारांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होण्याचे प्रमाणही यावेळी वाढले आहे. 
च्2क्क्9 च्या तुलनेत यावेळी 26 टक्के जादा खासदारांनी चर्चेत भाग घेतला. 2क्क्9 आणि 2क्14 या काळात वरिष्ठ खासदारांच्या चर्चेतील सहभागाचे प्रमाण 27 टक्क्यांनी वाढले असले तरी नव्या खासदारांच्या चर्चेतील सहभागाच्या प्रमाणातही 38.5 टक्क्यांर्पयत वाढ झालेली आहे.