शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

श्रमसंस्कृती जगाचा उद्धार करते : भाई वैद्य

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

पुणे : श्रमसंस्कृती ही जगाचा उद्धार करते. जे जे देश श्रम संस्कृतीचा अंगीकार करणारे होते, त्यांचा विकास झाला. भारतात मात्र वर्ण संस्कृतीचा आजही अभिमान बाळगला जातो, जो विकास आणि सामाजिक समतेपासून आपल्याला दूर करीत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांनी केले.

पुणे : श्रमसंस्कृती ही जगाचा उद्धार करते. जे जे देश श्रम संस्कृतीचा अंगीकार करणारे होते, त्यांचा विकास झाला. भारतात मात्र वर्ण संस्कृतीचा आजही अभिमान बाळगला जातो, जो विकास आणि सामाजिक समतेपासून आपल्याला दूर करीत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांनी केले.
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या वतीने समाजभूषण उत्तमराव पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी परिषदेच्या संयुक्त चिटणीस प्रमिला गायकवाड, संदिप कदम, खजिनदार विजयसिंह जेधे, नियामक मंडळाचे अध्यक्ष संजय शेटे, पुणे विभागीय कार्यकारी समितीचे अध्यक्ष अभिमन्यू सूर्यवंशी, के.टी सोनावणे, सुधाकर पन्हाळे, रणजित चव्हाण, भागवतराव गायकवाड उपस्थित होते.
समाजभूषण उत्तमराव पाटील यांनी श्रम संस्कृती जपली. ती कोण्या एका वर्णाची नसून प्रत्येकाचीच आहे. आपले कोणतेही काम असो ते निष्ठेने करण्याचा मंत्र पाटील यांनी दिल्यामुळेच ते संस्थेला विकसित करू शकले, असे सांगून त्यांच्या विविध आठवणी भाई वैद्य यांनी उजाळा दिला. समाजकारणातील तळमळ,राजकारणातील परखडपणा तसेच सामान्य माणसांबद्दल प्रेम या पाटील यांच्या गुणांचे त्यांनी वर्णन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाळासाहेब इंगवले यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले व गंगाधर घारे यांनी आभार मानले.
--------------------------------------------------------------------------------------------------------