शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
5
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
6
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
7
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
8
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
9
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
10
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
11
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
12
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
13
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
14
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
15
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
16
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
17
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
18
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
19
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
20
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?

श्रमसंस्कृती जगाचा उद्धार करते : भाई वैद्य

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

पुणे : श्रमसंस्कृती ही जगाचा उद्धार करते. जे जे देश श्रम संस्कृतीचा अंगीकार करणारे होते, त्यांचा विकास झाला. भारतात मात्र वर्ण संस्कृतीचा आजही अभिमान बाळगला जातो, जो विकास आणि सामाजिक समतेपासून आपल्याला दूर करीत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांनी केले.

पुणे : श्रमसंस्कृती ही जगाचा उद्धार करते. जे जे देश श्रम संस्कृतीचा अंगीकार करणारे होते, त्यांचा विकास झाला. भारतात मात्र वर्ण संस्कृतीचा आजही अभिमान बाळगला जातो, जो विकास आणि सामाजिक समतेपासून आपल्याला दूर करीत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांनी केले.
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या वतीने समाजभूषण उत्तमराव पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी परिषदेच्या संयुक्त चिटणीस प्रमिला गायकवाड, संदिप कदम, खजिनदार विजयसिंह जेधे, नियामक मंडळाचे अध्यक्ष संजय शेटे, पुणे विभागीय कार्यकारी समितीचे अध्यक्ष अभिमन्यू सूर्यवंशी, के.टी सोनावणे, सुधाकर पन्हाळे, रणजित चव्हाण, भागवतराव गायकवाड उपस्थित होते.
समाजभूषण उत्तमराव पाटील यांनी श्रम संस्कृती जपली. ती कोण्या एका वर्णाची नसून प्रत्येकाचीच आहे. आपले कोणतेही काम असो ते निष्ठेने करण्याचा मंत्र पाटील यांनी दिल्यामुळेच ते संस्थेला विकसित करू शकले, असे सांगून त्यांच्या विविध आठवणी भाई वैद्य यांनी उजाळा दिला. समाजकारणातील तळमळ,राजकारणातील परखडपणा तसेच सामान्य माणसांबद्दल प्रेम या पाटील यांच्या गुणांचे त्यांनी वर्णन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाळासाहेब इंगवले यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले व गंगाधर घारे यांनी आभार मानले.
--------------------------------------------------------------------------------------------------------