शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

केरळची लोकसंख्या ‘जैसे थे’?

By admin | Updated: March 29, 2015 01:23 IST

गेल्या एका दशकात सर्वांत कमी लोकसंख्या वृद्धी दर राखणारे केरळ राज्य येणाऱ्या वर्षात लोकसंख्येत शून्य वृद्धी नोंदविण्याचा गौरव मिळविण्याची शक्यता आहे.

थिरुवअनंतपूरम : गेल्या एका दशकात सर्वांत कमी लोकसंख्या वृद्धी दर राखणारे केरळ राज्य येणाऱ्या वर्षात लोकसंख्येत शून्य वृद्धी नोंदविण्याचा गौरव मिळविण्याची शक्यता आहे.राज्य नियोजन मंडळाच्या ताज्या आर्थिक सर्वेक्षणानुसार गेल्या दहा वर्षांत लोकसंख्येतील वृद्धीचा राष्ट्रीय दर १७.६ टक्के होता. यादरम्यान केरळ राज्यातील हा वृद्धी दर ४.९ टक्के राहिला. भारतातील विविध राज्यांच्या तुलनेत केरळचा लोकसंख्या वृद्धी दर सर्वांत कमी आहे.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात २०१४ या वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार केरळमधील लोकसंख्येतील वृद्धी दर शून्य टक्क्यांकडे किंवा नकारात्मक दराच्या दिशेन जात आहे. जनगणना संचानालयाच्या अंतिम आकडेवारीचा हवाला देत या अहवालात म्हटले आहे की, मार्च २०११ मध्ये केरळची लोकसंख्या ३,३४,०६,०६१ होती. २००१ मध्ये ३,१८,४१,३७४ लोकसंख्या होती.केरळच्या एकूण लोकसंख्येत पुरुषांची संख्या १,६०,२७,४१२ (४८ टक्के), तर महिलांची संख्या १,७३,७८,६४९ (५२ टक्के) आहे. यापैकी ६४.१ टक्के लोकांचे वयोमान १५ ते ५९ वर्षांदरम्यान आहे.(वृत्तसंस्था)