शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
2
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
9
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
10
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
11
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
12
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
13
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
14
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
15
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
16
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
17
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
18
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
19
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
20
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी

भयभीत नेपाळी सोडतायत काठमांडू

By admin | Updated: April 27, 2015 23:20 IST

शनिवारी आलेल्या विनाशी भूकंपानंतर दोन दिवस पाठोपाठ बसणारे भूकंपाचे धक्के , अन्नधान्य व पाण्याचा तुटवडा यामुळे नेपाळी लोक बेजार व भयभीत झाले

काठमांडू : शनिवारी आलेल्या विनाशी भूकंपानंतर दोन दिवस पाठोपाठ बसणारे भूकंपाचे धक्के , अन्नधान्य व पाण्याचा तुटवडा यामुळे नेपाळी लोक बेजार व भयभीत झाले असून, हजारोंच्या संख्येने लोक काठमांडू शहरातून बाहेर पडत आहेत. काठमांडू शहरातून बाहेर पडण्याचे रस्ते माणसांनी फुलून गेले असूृन, ट्रॅफिक जाम होत आहे. अनेकांच्या हातात लहान मुले आहेत, लोक बस, कार मिळेल त्या मार्गाने काठमांडूबाहेर पडत आहेत. पाणी व वीज यांचा तुटवडा भूकंपग्रस्त भागात पाणी व वीज नाही. वीज व पाणी पुरवणे हे आमच्यासाठी मुख्य आव्हान आहे. त्यापाठोपाठ लोकांना अन्न पुरविले पाहिजे असे गृहमंत्रालयातील अधिकारी लक्ष्मीप्रसाद ढाकल यांनी सांगितले. भारताने औषधे व आपत्ती प्रतिसाद दलाचे सदस्य पाठवले आहेत. चीनने आणीबाणी पथकाचे ६० सदस्य पाठवले आहेत. अमेरिका, ब्रिटन व आॅस्ट्रेलिया यांनी शहरी भागात ढिगाऱ्यातून शोध घेऊ शकणाऱ्या तज्ज्ञांची पथके व औषधे पाठविली आहेत; पण आंतरराष्ट्रीय मदत अद्याप भूकंपग्रस्तांपर्यंत पोहोचली नाही. कारण भूकंपाच्या पाठोपाठ बसणाऱ्या धक्क्यामुळे काठमांडूचा विमानतळ बंद ठेवावा लागत आहे. ४२०११ च्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, नेपाळची लोकसंख्या २८ दशलक्ष असून तिथे दर १० हजार नागरिकांसाठी फक्त २.१ डॉक्टर व ५० खाटांचे इस्पितळ आहे. विमानतळावर गर्दी ४काठमांडू विमानतळावर मोठ्या रांगा लागलेल्या दिसत असून, नेपाळबाहेर पडण्यासाठी लोक उतावीळ झाले आहेत. शनिवारच्या भूकंपानंतर लोक खुल्या जागेत झोपत आहेत, एक तर लोकांची घरे पडली आहेत किंवा भूकंपाच्या भीतीने घरात जाण्याचे लोकांचे धाडस होत नाही. काठमांडू शहरात व बाहेरच्या भागात लोकांनी रस्त्यावर गाद्या घातल्या आहेत. पाऊस व ऊन यापासून सावली मिळावी म्हणून तंबू उभारले आहेत. बाहेरच्या देशातून येणारे पाणी मिळविण्यासाठी लोक रांगा लावत आहेत. काही दुकाने आता उघडत आहेत, पण ती रिकामी आहेत.